आळते येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस..!

हातकणंगले ( प्रतिनिधी ) हातकणंगले तालुक्यातील आळते येथे जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली.अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान येथे जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले.विजांचा कडकडाट आणि अचानक आलेला पाऊस यामुळे परिसरातील काही भागात नुकसान झाल्याचे दिसून आले. परंतु आज सकाळपासूनच अत्यंत उन्हाचा तडाखा जाणवत होता आणि अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात मात्र… Continue reading आळते येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस..!

ताडोबाची सफारी आता 3 ते 7 या वेळेत

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हात उकाड्याने सर्वच हैराण झाले आहेत. सध्या पारा 46 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचला असून, वाढत्या तापमानाचा थेट परिणाम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी वेळांवर झाला आहे. हवामान खात्याने विदर्भात उष्णतेचा हायअलर्ट दिला आहे. पर्यटकांची संख्या कमी चंद्रपुरात सातत्याने तापमानाचा पारा 44-46 अंशांदरम्यान आहे. यामुळे ताडोबा अभयारण्यला भेट देण्याची पर्यटकांची संख्या देखील कमी झाली… Continue reading ताडोबाची सफारी आता 3 ते 7 या वेळेत

उन्हाच्या तडाख्याने वाहतूक पोलिसांच्या आरोग्याला रेड सिग्नल!

नागपूर : देशात सध्या सर्वत्र उन्हाने अंगाची लाही लाही होत आहे. नागरिकांना यामुळे घराबाहेर पडणे देखील अवघड झालेले आहे. अशा या वातावरणाचा फटका दिवसभर उन्हात आपले कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना देखील होत आहे. पोलिसांचे आरोग्य धोक्यात सध्या संपूर्ण राज्यात विदर्भासह नागपूरमध्ये तापमानात वाढ झालेली असून, शहरात गेले काही दिवस तापमान सतत 44 ते 45 अंश… Continue reading उन्हाच्या तडाख्याने वाहतूक पोलिसांच्या आरोग्याला रेड सिग्नल!

चंद्रपूरात सूर्य तळपला !

चंद्रपूर : सध्या देशात सर्वत्र उष्णेतची लाट चालू आहे. महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, नागपूर या शहरांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानानुसार चंद्रपूर शहर जगातील चौथ्या तसेच भारतातील पहिल्या क्रमांकावर आहे. तापमानात वाढ विदर्भात सध्या… Continue reading चंद्रपूरात सूर्य तळपला !

अफगाणिस्तानमध्ये 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंप

अफगाणिस्तान : अफगाणिस्तानमध्ये आज दुपारी ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. तर उत्तर भारतातही काही भागात भूकंपाचे सौम्य ते मध्यम धक्के जाणवले. उत्तर भारतातही सौम्य धक्के अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमावर्ती भागात भूकंपाचे केंद्र होते. सीमेच्या दोन्ही बाजूंनी जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, भूकंप दुपारी १२. १७ वाजता भूपृष्ठाखाली ८६ किमी खोलीवर… Continue reading अफगाणिस्तानमध्ये 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंप

अब की बार 40 अंश पार

मुंबई : राज्यात काही ठिकाणी उन्हाचा पारा 40 अंशावर गेला आहे. त्यामुळे राज्यातील फळे, भाजीपाला, नव्याने लागवड केलेल्या रोपांची होरपळ होत आहे. काकडी, केळी, पपई, द्राक्षे, कलिंगड यांसारखी पिके करपून जात आहेत. उन्हाळी पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. फळभाज्या कारपल्या उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागातील पपई ची झाडे, फळे करपली… Continue reading अब की बार 40 अंश पार

आजपासून राज्यात थंडीचा पारा वाढणार..!

मुंबई ( प्रतिनिधी ) : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत. कधी उन्हाचा ताव वाढतो, कधी थंडीची हुडहुडी भरते तर काही अवकाळी पाऊस थैमान घालतो. मात्र आता पाऊस थांबल्याने मुंबईसह राज्यात थंडीची लाट वाढत आहे. खान्देश आणि नाशिकमधून थंडीची तीव्रता हळूहळू वाढल्याने पुढील 10 दिवस राज्यभर थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.… Continue reading आजपासून राज्यात थंडीचा पारा वाढणार..!

महाराष्ट्रात कधीपर्यंत पडणार पाऊस ?

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : मागील काही दिवस झाले पाऊसाने हजेरी लावलेली असून पावसांचा हंगाम संपला असून देखील सर्व जिल्ह्यातील ठिकठिकाणी पाऊस पडत आहे.तर मान्सूनचा पाऊस पूर्णपणे परतला असला तरीही राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडत आहे.या पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे.आता भात कापणीचे काम सुरु आहे.तर सोयाबीन,भुईमूग काढणी… Continue reading महाराष्ट्रात कधीपर्यंत पडणार पाऊस ?

पावसामुळे पिकांची कापणी थांबली

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : गेले काही दिवस जिल्ह्यात तसेच अनेक ठिकाणी गेले दहा दिवस चालू असलेल्या पावसामुळे भात कापणी,भुईमूग,सोयाबीन काढण्याची कामे थांबली आहेत.पाऊस काय उसंत घेत नाही आणि थांबलेली शेतीचे काम पुढे जात नाहीत अशी परिस्थिती झाली आहे. तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भात पिके आडवी होऊन ती पाण्याखाली आली आहेत.त्यामुळे काढणीला आलेला भात तसेच सोयाबीन,भुईमूग… Continue reading पावसामुळे पिकांची कापणी थांबली

भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी : पावसामुळे पहिला दिवस रद्द

बेंगळुरू (वृत्तसंस्था) : आता न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपला दावा मजबूत करण्यावर त्यांची नजर आहे.टीम इंडिया सध्या WTC पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.या दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरला बेंगळुरू मधील एम चिन्नास्वामी येथे खेळला जाणार आहे.तर आता या सामन्याच्या पहिल्या दिवशीच पावसाचा मोठा धोका दिसत आहे. पहिल्या कसोटीच्या एक दिवस आधी… Continue reading भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी : पावसामुळे पहिला दिवस रद्द

error: Content is protected !!