मुंबई/ प्रतिनिधी : राज्यसरकारने सामान्य माणसाची दिवाळी गोड व्हावी यासाठी आनंदाचा शिधा हा उपक्रम राबविला. गोरगरिबांना आनंदाचा शिधाही राज्य सरकारने दिला. आता तर राज्य सरकारने शिधावाटप केंद्रांवर ‘आनंदाचा शिधा’ देताना किराणा साहित्याबरोबर साडी देण्याचा घेतला होता. अनेक ठिकाणी साड्या वाटपाचे काम सुरुही होते. मात्र आचार संहिता लागल्याने साड्या वितरणाचे काम थांबविण्यात आले आहे. मात्र आचारसंहितेमुळे… Continue reading शिधावाटप केंद्रावरील ‘साडी’ वाटप बंद ; जूननंतर होणार वितरण