मुंबई (प्रतिनिधी) : बारावीची परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज (शुक्रवार) शिक्षण मंडळाने २०२०-२१ साठी बारावीच्या निकालाच्या संदर्भातील मूल्यमापन पद्धत जाहीर केली आहे. इयत्ता दहावीमधील बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण यावर आधारित ३० टक्के गुण ग्राह्य धरले जातील. तर दुसरीकडे अकरावी परीक्षेच्या वार्षिक मूल्यमापन आतील विषयनिहाय गुण… Continue reading ‘बारावी’ निकालाचा पॅटर्न ठरला..!