ठाणे : राज्यात अनेक प्रश्न आहेत. राज्याचे आणि देशाचे सूत्र हातात असलेले एकाच विचाराचे आहेत. निवडणुकांना सामोरे जाताना सत्ताधारी पक्षाने अच्छे दिन अशी घोषणा केली होती, त्यानंतर अच्छे दिन नागरिकांना दिसले नाहीत. पुढच्या निवडणुकीच्या वेळी त्याचे विस्मरण झाले. आता २०२३ साठी आता ५ ट्रीलियन इकॉनॉमी हे नवीन आश्वासन दिले जात आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष… Continue reading भाजपचे ‘अच्छे दिन’ नागरिकांना दिसले नाहीत : शरद पवार