भगवान राम, भगवान कृष्ण यांच्या सन्मानासाठी संसदेत कायदा करा : अलाहाबाद उच्च न्यायालय 

अलाहाबाद (वृत्तसंस्था) : भगवान राम, भगवान कृष्ण देशातील नागरिकांचे श्रध्दास्थान आहेत. आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय सन्मान देण्यासाठी संसदेमध्ये कायदा करण्याची मागणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका नव्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान संसदेत कायदा पारित करण्याचे सुचवले आहे. दरम्यान, राम जन्मभूमी प्रकरणाच्या सुनावणीवेळी या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या ह्रदयात… Continue reading भगवान राम, भगवान कृष्ण यांच्या सन्मानासाठी संसदेत कायदा करा : अलाहाबाद उच्च न्यायालय 

शिवसेना स्टाईलने बंद : कोल्हापुरात सोमवारी भव्य दुचाकी रॅली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने सोमवारी (दि.११) महाराष्ट्र बंद पुकारला आहे. तरी कोल्हापुरात हा बंद १०० टक्के यशस्वी करण्याकरिता शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने शहरात ५०० दुचाकींची भव्य दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ, येथून सकाळी १०… Continue reading शिवसेना स्टाईलने बंद : कोल्हापुरात सोमवारी भव्य दुचाकी रॅली

ऑनलाईन पॉलिसीच्या बहाण्याने पैसे उकळण्याचा प्रयत्न उधळला   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऑनलाईन विमा पॉलिसी काढण्यासाठी आकर्षक ऑफरचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत हाणून पाडला. या प्रकरणी मोहन चाळके (रा. शाहूपुरी परिसर) यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मोहन चाळके विमा पॉलीस काढण्यासाठी  ऑनलाईन साईटवर विमा पॉलिसीची माहिती घेत होते. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने हिंदीतून… Continue reading ऑनलाईन पॉलिसीच्या बहाण्याने पैसे उकळण्याचा प्रयत्न उधळला   

आप्पाचीवाडी प्रकल्पाचे काम सुरु न झाल्यास जनआंदोलन : सचिन गुरव  

गारगोटी (प्रतिनिधी) : ठेकेदाराच्या चालढकलमुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे भुदरगड तालुक्यातील मिणचे खोरीचा आप्पाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प अद्यापही जैसे थेच आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून या प्रकल्पास २० कोटी ६२ लाखांचा निधी मिळूनही संबंधित खाते व ठेकेदार कामास सुरुवात का करत नाही ? सबब हे काम तत्काळ सुरु न केल्यास जनआंदोलन सुरू करण्याचा  इशारा मिणचे… Continue reading आप्पाचीवाडी प्रकल्पाचे काम सुरु न झाल्यास जनआंदोलन : सचिन गुरव  

चौथ्या दिवशी अंबाबाईची गजारुढ अंबारीतील सालंकृत महापूजा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी आज (रविवार) ललिता पंचमी दिवशी करवीर निवासनी श्री अंबाबाईची हत्तीवर बसून त्र्यंबोली देवीच्या भेटीला जातानाची सालंकृत महापूजा साकारण्यात आली. ही पूजा श्रीपूजक अरुण मुनिश्वर, विद्याधर मुनिश्वर, आणि श्रीनिवास जोशी यांनी बांधली. देव आणि दानव यांच्या युद्धामध्ये कामाक्ष राक्षसाने आपल्या योगदंडाच्या बळावर सर्व देवांना शेळ्या-मेंढ्या बनवले होते. देवी त्र्यंबोलीने… Continue reading चौथ्या दिवशी अंबाबाईची गजारुढ अंबारीतील सालंकृत महापूजा

हुपरीत अमित गाट यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

रांगोळी (प्रतिनिधी) : हुपरी परिसरातील नागरिकांसाठी महावीर गाट सोशल फौंडेशनच्या माध्यमातून अनेक विकासाभिमुख आणि समाजोपयोगी उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे युवा नेते अमित महावीर गाट यांचा वाढदिवस आज (रविवार) विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसाचा कोणताही बडेजाव न करता वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी अथायु हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर… Continue reading हुपरीत अमित गाट यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

 ‘सामना’चे रूपांतर ‘बाबरनामा’त केल्यानंतर… ; गोपीचंद पडळकरांचा राऊतांना टोला

मुंबई (प्रतिनिधी) : . जनाब संजय राऊत यांनी ‘सामना’चे रूपांतर ‘बाबरनामा’त केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय, अशा  शब्दांत ट्विट करत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. लखीमपूर खेरी प्रकरणात काँग्रेस  नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी… Continue reading  ‘सामना’चे रूपांतर ‘बाबरनामा’त केल्यानंतर… ; गोपीचंद पडळकरांचा राऊतांना टोला

‘प्लेऑफ’मधून बाहेर पडल्यानंतर रोहीत शर्माचा खेळाडूंसाठी खास संदेश

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या १४ व्या हंगामातून  गतविजेता मुंबई इंडियन्स संघ बाहेर पडला  आहे. २०१८ नंतर मुंबईचा संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. यूएईमध्ये मुंबईची कामगिरी लौकिकाला साजेशी  झाली नाही. संघाने फक्त तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला. निराशाजनक कामगिरीवर चाहत्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तर संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या ट्विटर हँडलवर खेळाडूंसाठी एक… Continue reading ‘प्लेऑफ’मधून बाहेर पडल्यानंतर रोहीत शर्माचा खेळाडूंसाठी खास संदेश

चार खून पचवून जगातील सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात… : संजय राऊत  

मुंबई (प्रतिनिधी) : लखीमपूर खेरी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी दिलेल्या लढ्याबाबत शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी कौतुक केले आहे. सामनामधील आपल्या रोखठोक या सदरामधून राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे. तर  प्रियांका गांधींमध्ये थेट भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक दिसते, असेही त्यांनी म्हटले आहे. उत्तर… Continue reading चार खून पचवून जगातील सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात… : संजय राऊत  

राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याच्या मुलाशी संबंधित व्यक्तीलाही सोडले : फडणवीसांचा गौप्यस्फोट

नागपूर (प्रतिनिधी) : मुंबईतील क्रूजवरील ड्रग्ज पार्टीसाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या मुलाशी संबंधित व्यक्तीलाही  सोडण्यात आले आहे. पण आम्ही त्यांचे नाव यासाठी घेत नाही आहोत कारण ते क्लीन होते. त्यांचे नाव घेऊन आम्ही त्यांना बदनाम का करावे ?, असा गौप्यस्फोट विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी केला आहे. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.… Continue reading राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याच्या मुलाशी संबंधित व्यक्तीलाही सोडले : फडणवीसांचा गौप्यस्फोट

error: Content is protected !!