नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीकडे पूर्ण लक्ष दिले आहे. भाजपने जातीय समीकरण सोडवले आहे. त्याचवेळी, बंगालमधील मतुआ पंथाच्या ममता बाला ठाकूर यांना वरिष्ट सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेऊन टीएमसीने सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मोठा डाव खेळला आहे. दुसरीकडे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन… Continue reading काँग्रेस रघुराम राजन यांना संधी देणार ? भाजप ही नेटक्या नियोजनात..!