नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून, ३ जवान शहीद झाले आहेत. तर ३ जवान जखमी झाले आहेत. याशिवाय ३ नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. गुरेज ते उरी सेक्टरदरम्यान हा गोळीबार केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले असून, पाकिस्तानचे ७ ते ८ जवान ठार… Continue reading भारतीय लष्कराचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर