देवेंद्र फडणवीसांच्या परिवहनमंत्र्यांना सूचना : एसटी संपाचा तिढा सुटणार ?   

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अद्यापही कायम आहे. राज्य सरकारने वारंवार आवाहन करूनही संपकरी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपावर तोडगा काढण्याबाबत चर्चा केली. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना केल्याची माहिती अनिल… Continue reading देवेंद्र फडणवीसांच्या परिवहनमंत्र्यांना सूचना : एसटी संपाचा तिढा सुटणार ?   

गडकिल्ले स्पर्धेतील विजेत्यांना उदय सामंत यांच्या हस्ते बक्षीस

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात युवासेना आणि कै. रामभाऊ चव्हाण दादा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गडकिल्ले स्पर्धेतील विजेत्यांना आज (गुरुवार) बक्षीस वितरण करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तर शिवसेना संपर्क प्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडला. या स्पर्धेत जवळपास १०० हून अधिक किल्ले बनवणाऱ्या मंडळांनी… Continue reading गडकिल्ले स्पर्धेतील विजेत्यांना उदय सामंत यांच्या हस्ते बक्षीस

दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणा : सतीश देशपांडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : त्रिपुरातील घटनेचे कारण देऊन महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव, नांदेड आणि अन्य भागांत विनापरवानगी मोर्चे काढून हिंदूंवर हल्ले करण्यात आले. रझा अकादमीचा इतिहास पहाता दंगलीतील सहभागाविषयी त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘महाराष्ट्रातील दंगली – रझा अकादमीचे षड्यंत्र ?’ या विषयावर… Continue reading दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणा : सतीश देशपांडे

…तर अमल महाडिकांचा विचार केला असता : राजू शेट्टी

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : विधान परिषदेची निवडणूक माजी आमदार अमल महाडिक यांनी अपक्ष म्हणून लढवली असती. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेगळा विचार केला असता. महाविकास आघाडीतून बाहेर पडलेलो नाही. त्यामुळेच आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचे संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना सांगितले. एकीकडे महाविकास आघाडी विरुद्ध अनेकवेळा शेट्टी यांनी उघडपणे नाराजी… Continue reading …तर अमल महाडिकांचा विचार केला असता : राजू शेट्टी

गोकुळ शिरगावमधून जादा केएमटी बस सोडण्याची मागणी

गोकुळ शिरगाव (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे कागल आगारातून सुटणारी कागल-रंकाळा बस फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे केएमटी बसमधून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ने-आण होत आहे. परंतु कागलमधून किंवा कणेरी फाट्यावरून जाणाऱ्या बसेस फुल्ल होऊन येत असल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गोकुळ शिरगाव औद्योगिक परिसर असल्यामुळे गोकुळ शिरगाव, सुदर्शन, मयूर बसथांब्यावर नागरिकांसह शेकडो… Continue reading गोकुळ शिरगावमधून जादा केएमटी बस सोडण्याची मागणी

पथदिव्यांची थकीत बिले राज्य सरकार भरणार ; सरपंचांच्या आंदोलनाला यश

 टोप (प्रतिनिधी) : राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची थकबाकी भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व सरपंचांनी महावितरणविरोधात सुरू केलेल्या लढ्याला यश आले आहे. राज्यातील पथदिव्यांची मागील थकबाकी व चालू वीज देयके भरण्यासाठी राज्य शासन  जिल्हा परिषदेला अनुदान पाठवणार आहे. तसेच जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीकडे अनुदान पाठवून प्रतिमहिना मागील व चालू वीज देयके… Continue reading पथदिव्यांची थकीत बिले राज्य सरकार भरणार ; सरपंचांच्या आंदोलनाला यश

मुंबईत हुंडाईच्या सर्व्हिस सेंटर आग : कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक

मुंबई (प्रतिनिधी) : पवईच्या साकी विहार रस्त्यावरील लार्सन एंड टूब्रो कंपनीच्या समोर असलेल्या साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरला लागलेल्या आगीत कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक झाल्या. ही घटना आज (गुरूवार) घडली. ही आग इतकी भीषण आहे की, शोरूममधून मोठे, मोठे आवाज येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे ५ बंब दाखल झाले… Continue reading मुंबईत हुंडाईच्या सर्व्हिस सेंटर आग : कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक

लाच मागितल्याप्रकरणी आलास  येथील तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात

इचलकरंजी (प्रतिनिधी) : सातबारावरील  बँकेच्या कर्जाचा बोजा कमी करून नवीन सातबारा करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या आलास व बुबनाळ (ता.शिरोळ) येथील तलाठीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. गजानन आप्पासो माळी (वय ४६, सज्जा- आलास व बुबनाळ रा. १३/ ३५३, शिवाजीनगर, इचलकरंजी ता. हातकणंगले,) असे लाचेची मागणी करणाऱ्या  संशयित आरोपीचे नांव आहे. मिळालेली माहिती अशी… Continue reading लाच मागितल्याप्रकरणी आलास  येथील तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात

राधानगरी-पन्हाळा तालुक्यात जनावरे चोरणारी टोळी सक्रिय…

कळे (प्रतिनिधी) : धामणी खोऱ्यात शेतकऱ्यांच्या गोठयातून पशुधन चोरीचे प्रकार वाढले आहेत. पन्हाळा तालुक्यातील खामणेवाडी आणि राधानगरी तालुक्यातील गवशी येथून एका टोळीने रात्री दोन म्हैसी पळविल्या. जनावरे चोरणारी टोळी सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावण्याची मागणी होत आहे. खामणेवाडी येथील विलास शकंर दळवी (वय ४०)  हे… Continue reading राधानगरी-पन्हाळा तालुक्यात जनावरे चोरणारी टोळी सक्रिय…

टोप येथील छ. राजाराम विकास सेवा संस्थेची तब्बल १२ वर्षानंतर निवडणूकीची धामधूम सुरु…

टोप (प्रतिनिधी) : टोप येथील शतकमहोत्सवी छ. राजाराम वि.का.स. सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणुक गेली दोन वेळेस बिनविरोध झाली होती. यापुर्वी २००३ साली निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे आता मोठी चुरस निर्माण झाली आहे. यावर्षीही संस्था बिनविरोध करण्याचा प्रयत्न काही सभासदांकडून करण्यात आला होता. पण संस्थेतील काही अंतर्गत राजकारणामुळे बारा वर्षानंतर निवडणुका लागल्या आहेत. यावेळी संस्थेची दुरंगी… Continue reading टोप येथील छ. राजाराम विकास सेवा संस्थेची तब्बल १२ वर्षानंतर निवडणूकीची धामधूम सुरु…

error: Content is protected !!