सिनेमांचा महामहोत्सव ! तब्बल 41 मराठी सिनेमे मोफत बघण्याची संधी

मुंबई : मुंबईच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र अकादमी येथे येत्या 21 ते 24 एप्रिल 2025 रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – 2025’ साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या 41 चित्रपटांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मंत्रालयात केली. 41 मराठी चित्रपट मोफत या महामहोत्सवामध्ये विविध प्रकारचे, वेगवेगळ्या जॉनरचे 41 मराठी चित्रपट दाखविले जाणार… Continue reading सिनेमांचा महामहोत्सव ! तब्बल 41 मराठी सिनेमे मोफत बघण्याची संधी

महाराष्ट्रात पहिल्यांदाच होणार ‘निसर्ग उन्नत मार्ग’..!

मुंबई (प्रतिनिधी ) : सध्या महाराष्ट्रात पर्यटनाचा चांगलाच विकास होत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात नवीन पर्यटनस्थळ सुरु होणार आहे. दक्षिण मुंबईत हे पर्यटनस्थळ सुरु होणार आहे. एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे अर्थात तरंगता रस्ता सुरु होणार आहे. दक्षिण मुंबईत निसर्गाच्या सान्निध्यात भ्रमंती करण्याचा पर्याय ‘निसर्ग उन्नत मार्ग’ (एलिव्हेटेड नेचर ट्रेल) च्या माध्यमातून मुंबईकरांसह पर्यटकांना उपलब्ध होणार आहे.… Continue reading महाराष्ट्रात पहिल्यांदाच होणार ‘निसर्ग उन्नत मार्ग’..!

केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, म्हणूनच..; मंत्री नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी केरळची थेट तुलना पाकिस्तानशी केली आहे. केरळ हा मिनी पाकिस्तान झाला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी केरळमधूनच जिंकतात असे वक्तव्य राज्यमंत्री नितेश राणे यांनी केलं आहे. एका कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर जोरदार निशाणा… Continue reading केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, म्हणूनच..; मंत्री नितेश राणे

महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान..; रुपाली चाकणकर

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केलेल्या तक्रारीच्या अर्जावर कारवाईला सुरूवात झाली आहे. राज्य महिला आयोगाने यासंदर्भात कारवाईचे पहिले पाऊल उचलत मुंबई पोलिसांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतीत राज्य महिला आयोगाकडून माहिती देण्यात… Continue reading महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान..; रुपाली चाकणकर

सिद्धार्थ जाधवने केली भावनिक पोस्ट, काय आहे कारण..?

मुंबई (प्रतिनिधी) : स्टार प्रवाह वाहिनीवरील आता होऊदे धिंगाणा हा कार्यक्रम अभिनेता सिद्धार्थ जाधव होस्ट करतोय. आज या कार्यक्रमाचं 100 भाग पूर्ण झाले असून अभिनेता सिद्धार्थ जाधव भावुक झालाय. अभिनेता सिद्धार्थ जाधव यानं याबाबत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली असल्याचं पहायला मिळालं. अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणाला, मी खूप वेळा पाहायचो की ह्या मालिकेनं 100… Continue reading सिद्धार्थ जाधवने केली भावनिक पोस्ट, काय आहे कारण..?

केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव यांची मुंबई येथे मंत्री प्रकाश आबिटकरांनी घेतली सदिच्छा भेट

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव यांची मुंबई येथे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राला आरोग्य योजनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही केंद्रीय आयुष्य मंत्र्यांनी या भेटीत दिली. यावेळी महाराष्ट्राला निरोगी आणि आरोग्य संपन्न बनवण्यासाठी आरोग्य योजना समन्वयाने प्रभावीपणे राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. याचबरोबर, केंद्रीय मंत्री यांच्यासोबत विविध… Continue reading केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव यांची मुंबई येथे मंत्री प्रकाश आबिटकरांनी घेतली सदिच्छा भेट

पुष्पा 2 च्या दिग्दर्शकानं केलं मोठं विधान..!

मुंबई (प्रतिनिधी) : पुष्पा 2 प्रीमियरची घटना अजूनही चर्चेत आहे. पुष्पा 2 च्या प्रीमियरवेळी एका महिलेचा झालेला मृत्यू आणि 9 वर्षाच्या मुलाची गंभीर प्रकृती. या घटनेची पोलिसांकडून अल्लू अर्जुनची चौकशी केली जात आहे. अशातच आता, पुष्पा 2 चे दिग्दर्शक सुकुमार यांनी चित्रपट सृष्टी सोडण्याचे वक्तव्य केल्याने सर्वांनाच मोठा धक्का मिळालाय. हैदराबाद मधील एका कार्यक्रमात सुकुमार… Continue reading पुष्पा 2 च्या दिग्दर्शकानं केलं मोठं विधान..!

आमिर खानने सांगितली त्याची एक वाईट सवय..!

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा आमिर खान हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्याची प्रत्येक भूमिका ही एक प्रयोग असते आणि त्यामुळेच त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणूनही ओळखले जाते. एका मुलाखतीत त्याने आपल्या एका वाईट सवयीबद्दल भाष्य केलय. आमिर खान काय म्हणाला..?… Continue reading आमिर खानने सांगितली त्याची एक वाईट सवय..!

ऊस उत्पादकांना योग्य हमीभाव मिळावा मिळून आ. सदाभाऊ खोत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यामध्ये ऊसाला कमी रिकव्हरी असताना देखील तिथल्या साखर कारखान्यांनी 3500 पेक्षा जास्त दर दिलेला आहे. परंतु महाराष्ट्रमध्ये चांगली रिकव्हरी असतात. तरीदेखील अनेक साखर कारखान्यांनी 2500 ते 3200 पर्यंत ऊसाला भाव दिलेला आहे. ही खऱ्या अर्थाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात होणारी लूट आहे. त्यामध्ये आपण हस्तक्षेप करून ज्याप्रमाणे कर्नाटकातील साखर कारखान्यांनी… Continue reading ऊस उत्पादकांना योग्य हमीभाव मिळावा मिळून आ. सदाभाऊ खोत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी कोणी दिली..?

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला आहे. मात्र, महायुतीतील काही बड्या नेत्यांना मंत्रीपदे न मिळाल्यामुळे सर्वत्र नाराजीचे सूर असलेले पहायला मिळत आहेत. अशातच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती सुषमा अंधारेंनी त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवर दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना नागपूर विमानतळावर धमकी… Continue reading ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी कोणी दिली..?

error: Content is protected !!