मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मध्यरात्री बैठक ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई – लोकसभा निकालामध्ये राज्यात महाविकास आघाडीने बाजी मारल्यांनंतर महायुती कोंडीत अडकली आहे . त्यानंतर आता महाविकास आघाडी विधानसभेला आपला जोर लावत आहे. मविआ नेत्यांनी विधानसभेला कोणकोणती स्ट्रॅटर्जी लावायची या संदर्भात बैठका घेणे ही सुरु केलं आहे. अशातच आता महायुतीचे बडे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मध्यरात्री सुमारे… Continue reading मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मध्यरात्री बैठक ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

तुमच्या बंगल्यावर कोणती नटी येऊन राहायची ; निलेश राणे यांचा राऊतांवर गंभीर आरोप

मुंबई – ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि भाजप नेते नितेश राणे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. ते दोघे एकमेकांवर निशाणा साधण्याची संधी सोडत नाही. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कंगना रनौतवर केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सुरु आहे. कंगना रनौत इतक्या मोठ्या आहेत त्यांना राष्ट्रपती भवानातच ठेवयाला हवं. असा टोला त्यांनी कंगना… Continue reading तुमच्या बंगल्यावर कोणती नटी येऊन राहायची ; निलेश राणे यांचा राऊतांवर गंभीर आरोप

परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा बदलवली – चंद्रकांत पाटील 

पुणे : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कणखर नेतृत्वात भारताने जागतिक पातळीवर परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून निर्माण केलेले स्थान प्रत्येक भारतीयाला समाधान वाटावे असेच आहे. या धोरणात परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर जी यांचा वाटा मोठा आहे. अतिशय कमी कालावधीत आपल्या कामाची छाप सोडणारे डॉ. एस. जयशंकर जी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी पुणेकरांना… Continue reading परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा बदलवली – चंद्रकांत पाटील 

डॉक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ऑपरेशन केलंय – एकनाथ शिंदे

मुंबई – लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या रणांगण चालू आहे. काही दिवसांनी लोकसभा निवडणूक सुरु होतीलच . विरोधी पक्ष नेते एकमेंकावर आरोप प्रत्यआरोप सत्र चालू आहे. अशातच मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात टीकास्त्र सोडल्याचे पाहायला मिळाले. डॉक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ऑपरेशन केलं आहे, काही लोकांचे गळ्याचे पट्टे काढले, असे म्हणत… Continue reading डॉक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ऑपरेशन केलंय – एकनाथ शिंदे

औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद नंतर आता ‘अलिबागचं’ नाव बदलणार..?

अलिबागचं नाव बदलण्याची मागणी… मुंबई – अलिबाग आता पुन्हा चर्चेत आला आहे. औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद नंतर आता ‘अलिबागचं’ नाव बदलणार का..? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. तसे कारणच समोर आले आहे भाजप नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अलिबागचे नाव बदल्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्या बदल्यात त्यांनी अलिबाग ऐवजी… Continue reading औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद नंतर आता ‘अलिबागचं’ नाव बदलणार..?

‘या’ दोघांनी अघोरी जादू केली ; संजय राऊतांचा कुणावर घणाघात..?

मुंबई । सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचं पडघम वाजत आहे. काही दिवसांनी निवडणूका सुरु होतील, सर्व पक्ष त्याच्या जोरदार तयारीला देखील लागल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्यांचं एकमेकांना आरोप – प्रत्याआरोपाचे सत्र चालूच आहे . अशातच राज्यातील राजकारण सध्या तापल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सुद्धा मागे नसल्याचं पाहायला… Continue reading ‘या’ दोघांनी अघोरी जादू केली ; संजय राऊतांचा कुणावर घणाघात..?

error: Content is protected !!