शिरोळ (प्रतिनिधी) : लहान मुलांना चॉकलेट, गोळ्या, बिस्किटे तसेच बाहेरील तेलकट पदार्थच आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. तसेच लहान मुलांना टीव्ही आणि मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवणे ही काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन बालरोग तज्ञ डॉ. अतुल पाटील यांनी केले. ते शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे बालकांच्या आरोग्य तपासणी शिबिरावेळी बोलत होते. यावेळी नांदणी ग्रामपंचायत, कोपिअस हेल्थकेअर,… Continue reading नांदणी येथे बाल आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न…