संजय राऊतांचा इंडिया आघाडीबाबत मोठा दावा म्हणाले…

मुंबई – सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. यामुळे सर्वत्र राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहे. या प्रचारादरम्यान राजकीय नेते अनेक दावे प्रतिदावे करत आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी इंडिया आघाडीबाबत एक मोठा दावा केला आहे. “महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 जागा जिंकेल, देशात इंडिया आघाडीला 305 जागा मिळतील” असा दावा खासदार संजय… Continue reading संजय राऊतांचा इंडिया आघाडीबाबत मोठा दावा म्हणाले…

दाऊद, छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामधून लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जीवे मारण्याची धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांना बुधवारी सकाळच्या सुमारास जवळपास चार ते… Continue reading दाऊद, छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी

मशालीत आग आहे, या आगीला संपवायचं आहे : असदुद्दीन ओवैसींचा ठाकरे गटाला टोला   

औरंगाबाद : देशात लोकसभा  निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला होणार आहे. एमआयएमनं छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार प्रचार सुरू केला आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे व शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार… Continue reading मशालीत आग आहे, या आगीला संपवायचं आहे : असदुद्दीन ओवैसींचा ठाकरे गटाला टोला   

आमदार वैभव नाईक यांनी सल्ला देण्यापेक्षा आपल्या खुर्चीची चिंता करावी – रुपेश पावसकर

असा खरपूस समाचार शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी घेतला…. कोल्हापूर – सध्या कोल्हापुरात लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांवर मतदान येऊन ठेपले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष प्रचारात विरोधी पक्ष नेते आपली आक्रमक भूमिका मांडत आहेत. अशातच कोल्हापुरातील शिंदे गटाचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी… Continue reading आमदार वैभव नाईक यांनी सल्ला देण्यापेक्षा आपल्या खुर्चीची चिंता करावी – रुपेश पावसकर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई – सध्या लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. काही दिवसांवर लोकसभा मतदान येऊन ठेपले आहे. अशातच राजकीय पक्ष जोरदार प्रचार- सभेला लागले आहेत. अशातच प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकमेंकावर आक्रमक भूमिका घेत आरोप प्रत्यआरोप करत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि रामटेकमधून शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार राजू पारवे मैदानात आहेत. या… Continue reading केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

मोदींची हवा नसल्याची भाजप उमेदवारांनाही खात्री, राणांनी भाजपच्या फुग्यातली काढली हवा

400 पारच्या पोकळ गप्पा मरणाऱ्यांचे 200 चे वांदे : अतुल लोंढे मुंबई : भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे तो केवळ हवा निर्माण करण्यासाठी असून भाजपाचा दारुण पराभव होणार यात तिळमात्र शंका नाही. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनाही त्याची जाणीव आहे. अमरावती लोकसभा मतदारंसघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा… Continue reading मोदींची हवा नसल्याची भाजप उमेदवारांनाही खात्री, राणांनी भाजपच्या फुग्यातली काढली हवा

शरद पवारांच्या ‘बाहेरच्या पवार’ वक्तव्यावर अजित पवारांचा पलटवार म्हणाले…!

मुंबई – सध्या राज्यात लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते आपली आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे. अशातच पवार – पवार कुटुंबियामधील वार प्रतिवार थांबायचे नाव घेत नाहीय . माजी कृषिमंत्री शरद पवारांना एक वक्तव्य गळ्याशी आल्याचं… Continue reading शरद पवारांच्या ‘बाहेरच्या पवार’ वक्तव्यावर अजित पवारांचा पलटवार म्हणाले…!

…तर वेगळ्या चिन्हावर लढू , आता माघार नाही : विशाल पाटील

सांगली : सांगली लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विशाल पाटील यांनी, शेतकऱ्याच्या मुलाने खासदार आमदार व्हावे अशी आमची इच्छा आहे. पण शेतकऱ्याच्या मुलाचा बळी देऊ नये, असे म्हणत विशाल पाटील यांनी महाविकासआघाडीचे उमेदवार चंद्रहार… Continue reading …तर वेगळ्या चिन्हावर लढू , आता माघार नाही : विशाल पाटील

अभ्यासाबरोबरचटेक्निकल ज्ञान आवश्यक- डॉ. रणजित सावंत

-डी वाय पाटील साळोखेनगर मध्ये ‘इन्वेंटो 2024’ संपन्न कोल्हापूर ( प्रतिनिधी )– विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच टेक्निकल ज्ञान आवश्यक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह इंडस्ट्रीच्या गरजेनुसार आधुनिक सॉफ्टवेअर, ट्रेनिंग आत्मसात करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे टेक्निकल इव्हेंट विद्यार्थ्यांना त्यांचे स्किल्स दाखवण्याची उत्तम संधी देतात व यातूनच पुढे नवे स्टार्टअप सुरू होऊ शकतात, असे प्रतिपादन ISTE महाराष्ट्र व गोवा सेक्शनचे… Continue reading अभ्यासाबरोबरचटेक्निकल ज्ञान आवश्यक- डॉ. रणजित सावंत

राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आणि सरकारला ‘हे’ आवाहन..!

मुंबई – महाराष्ट्रात उन्हाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात उन्हाची चाहूल लागत आहे. सकाळपासून उष्ण वारे वाहत असल्याने दमटपणा वाढला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणंही अवघड झालं आहे. राज्यात काही ठिकाणी सकाळी आणि रात्री उष्ण हवा जाणवत आहे.… Continue reading राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आणि सरकारला ‘हे’ आवाहन..!

error: Content is protected !!