मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला ‘पवारां’नाच अभिषेक घालावा…

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीसाठीच्या पायी पंढरपूर वारीला राज्य सरकारनं परवानगी नाकारली आहे. अर्थात, बऱ्याच वारकऱ्यांनी या निर्णयाला विरोध आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनेही याला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्याही पुढे जाऊन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. वारकऱ्यांनी आपला संताप योग्य पद्धतीने व्यक्त केला आहे. आता… Continue reading मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला ‘पवारां’नाच अभिषेक घालावा…

राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर : २५०० हून अधिक चार्जिंग स्टेशन्स उभारणार

मुंबई (प्रतिनिधी) : इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालना देण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. राज्य सरकारकडूनही नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण अधिसूचित करण्यात आले आहे. या धोरणानुसार राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी वाहन खरेदी आणि नोंदणी शुल्कामध्ये सूट दिली जाणार आहे. याचा फायदा ग्राहक आणि विक्रेता अशा दोघांनाही होणार आहे. त्यासोबतच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर… Continue reading राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर : २५०० हून अधिक चार्जिंग स्टेशन्स उभारणार

‘ओपनिंग अप’द्वारे राज्य टप्प्याटप्प्याने होणार अनलॉक..?

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अनलॉक करण्यासाठी राज्य सरकार ‘ओपनिंग अप’ हे सूत्र अवलंबणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. कोणकोणते निर्बंध कशा पद्धतीने हटवून सवलती देण्यासंदर्भातील अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. या आठवड्यात टास्क फोर्सच्या सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत अहवालावर चर्चा होऊन टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवण्याचा निर्णय होईल, अशी बातमी एक वृत्तवाहिनीने दिली आहे.… Continue reading ‘ओपनिंग अप’द्वारे राज्य टप्प्याटप्प्याने होणार अनलॉक..?

ईएसबीसी, एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना राज्य सरकारचा मोठा दिलासा…

मुंबई (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाचा ५ मे, २०२१ चा निर्णय विचारात घेता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच १४ नोव्हेंबर, २०१४ पर्यंत ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्यात येणार आहेत. तसेच एसईबीसी आरक्षणास स्थगितीपर्यंतच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील एसईबीसी उमेदवारांसाठी वयोमर्यादा मागासर्गीयांप्रमाणे ग्राह्य धरण्यात… Continue reading ईएसबीसी, एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना राज्य सरकारचा मोठा दिलासा…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवताहेत : नाना पटोले

मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे तीनही पक्षाच्या नेत्यांनी कितीही सारवासारव केली तरी महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. स्वबळाची… Continue reading मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवताहेत : नाना पटोले

प्रवास महागणार ! एसटीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता…

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे काही काल बंद ठेवावी लागलेली सेवा, रोडावलेली प्रवासी संख्या, डिझेलचे वाढलेले भाव यामुळे कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागल्याने आधीच अडचणीत असलेल्या एसटी महामंडळाचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. यामुळे प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असल्याचे वृत्त आहे. यामुळे प्रवाशांना जादा भुर्दंड सोसावा लागणार आहे.   सध्या एसटी महामंडळाच्या १५… Continue reading प्रवास महागणार ! एसटीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता…

जय देव जय देव जय विजय वडेट्टीवार देवा…

चंद्रपूर (वृत्तसंस्था) : भाजप-शिवसेना सरकारने २०१५ साली चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली होती. या निर्णयाचा जिल्ह्यातील दारू विक्रेते आणि बार व्यावसायिक यांना चांगलाच फटका बसला होता. काही दिवसांपूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. यामुळे दारू विक्रेते सुखावले. जिल्ह्यात मागील चार दिवसांत कोट्यवधींची मद्यविक्री झाली. एका बारमालकाने याचा आनंद साजरा… Continue reading जय देव जय देव जय विजय वडेट्टीवार देवा…

एकनाथ खडसे यांना झटका : इडीने बजावले समन्स

मुंबई (प्रतिनिधी) : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना यांना झटका दिला आहे. भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहे.  खडसे यांना उद्या (गुरुवार) सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. यावरूनच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ‘आता खडसे यांनी सीडी लावूनच दाखवावी’, असा चिमटा… Continue reading एकनाथ खडसे यांना झटका : इडीने बजावले समन्स

काँग्रेसला धक्का : माजी गृहराज्यमंत्री भाजपमध्ये प्रवेश करणार !

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हे सर्वश्रुत आहे. भाजपने काँग्रेसचा आणखी एक नेता गळाला लावला आहे. राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या खास मर्जीतले मानले जाणारे वरिष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी पक्षाचा ‘हात’ सोडला आहे. ते उद्या (बुधवार) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात… Continue reading काँग्रेसला धक्का : माजी गृहराज्यमंत्री भाजपमध्ये प्रवेश करणार !

शेलार, महाजन, भातखळकरांसह भाजपच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन

मुंबई (प्रतिनिधी) : विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी ठरली आहे. आज (सोमवार) अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे भाजपच्या आशिष शेलार, अतुल भातखळकर, गिरीश महाजन यांचेसह १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आले असून सभागृहात ठराव मंजूर करण्यात आला आहे. सभागृहाचे कामकाज सुरू… Continue reading शेलार, महाजन, भातखळकरांसह भाजपच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन

error: Content is protected !!