मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीसाठीच्या पायी पंढरपूर वारीला राज्य सरकारनं परवानगी नाकारली आहे. अर्थात, बऱ्याच वारकऱ्यांनी या निर्णयाला विरोध आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनेही याला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्याही पुढे जाऊन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. वारकऱ्यांनी आपला संताप योग्य पद्धतीने व्यक्त केला आहे. आता… Continue reading मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला ‘पवारां’नाच अभिषेक घालावा…