मुरगूडमध्ये प्रविण सुर्यवंशी यांनी दिले घारीच्या पिल्लाला जीवदान…

मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूड-निपाणी रस्त्यावरील खा. संजय मंडलिक यांच्या बंगल्यासमोर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या निलगीरी वृक्षावरील घरट्यातून एका घारीचे पिल्लू खाली पडले. यावेळी येणाऱ्या-जाणाऱ्यांनी तिकडे दुर्लक्ष केले. यावेळी इथून जाणाऱ्या ऋषिकेश साळोखे यांना ही गोष्ट निदर्शनास आली. त्यांनी या पिल्लाला शिताफिने पकडत बॉक्समध्ये घालून पशूवैद्यकिय डॉक्टरांना दाखवत त्याच्यावर उपचार केले. ऋषिकेश यांनी पिल्लाच्या उपचारानंतर वृक्षमित्र प्रविण… Continue reading मुरगूडमध्ये प्रविण सुर्यवंशी यांनी दिले घारीच्या पिल्लाला जीवदान…

घरफाळा ३० जूनपुर्वी भरल्यास महापालिकेतर्फे सवलत…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कराची सन २०२१-२२ या सालाकरीता देय असणारी घरफाळा बील महानगरपालिकेकडून तयार करण्यात आली आहेत. सर्वांची बिले महापालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या यापूर्वीच्या मंजूर केलेल्या धोरणानुसार दिनांक ३० जून अखेर मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांसाठी चालू आर्थिक वर्षातील मागणीमध्ये ६ टक्के सवलत प्रचलित धोरणानुसार देण्यात आली आहे. सध्या… Continue reading घरफाळा ३० जूनपुर्वी भरल्यास महापालिकेतर्फे सवलत…

ट्रेकच्या माध्यमातून आणलेले पवित्र जल शिवराज्याभिषेकासाठी वापरणार : सागर पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) ; छत्रपती शिवाजी महारांजाचा दिव्य असा राज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ रोजी स्वराज्याची राजधानी jअसलेल्या रायगडावर संपन्न झाला आणि रयतेला ‘जाणता राजा मिळाला. ३४८ वा राज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या थाटात साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी ट्रेकच्या माध्यमातून विविध ५ ठिकाणाहून पाणी आणण्यात आले असून ते पाणी राज्याभिषेकाकरिता वापरण्यात येणार आहे. आखिल भारतीय शिवराज्याभिषेक… Continue reading ट्रेकच्या माध्यमातून आणलेले पवित्र जल शिवराज्याभिषेकासाठी वापरणार : सागर पाटील

राधानगरी तालुक्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा…

राशिवडे (प्रतिनिधी) : वर्षभर वेळीअवेळी पडलेला पाऊस आणि पाटबंधारे खात्याचे योग्य नियोजनामुळे आजच्या घडीला राधानगरी तालुक्यातील सर्व धरणांत मुबलक पाणी साठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आजच्या घडीला दुप्पट पाणीसाठा शिल्लक आहे. तुळशी धरणाचे अभियंता विजय आंबोळे यांनी, यावर्षी अवेळी पण दमदार पावसाने सिंचनाची आवश्यकता कमी भासली त्यामुळे उपसा म्हणावा तेवढा झाला नाही. तसेच सध्या भोगावती… Continue reading राधानगरी तालुक्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा…

मुगळी येथे पोल्ट्रीची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे पाऊस पडत असताना आडोश्याला थांबलेल्या तिघांवर पोल्ट्रीची भिंत कोसळली आणि तिघांचाही त्याखाली दबून मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असून तिघेही एकाच कुटुंबातील आहेत. आज (गुरुवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास नूल मार्गावरील माने वसाहतीमध्ये ही मनाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. अजित अर्जुन कांबळे (वय ४८), … Continue reading मुगळी येथे पोल्ट्रीची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात पाच टप्प्यात ‘अनलॉक’ : कोल्हापूर तिसऱ्या टप्प्यात

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांत सर्व सेवा, सुविधा सुरू होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यांत काही… Continue reading ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात पाच टप्प्यात ‘अनलॉक’ : कोल्हापूर तिसऱ्या टप्प्यात

भाजपा ओ.बी.सी मोर्च्याच्यावतीने जन आक्रोश आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊन संपुष्टात आले आहे. त्यामुळे या नाकर्ते सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्यावतीने आज कोल्हापूर येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व ओ.बी.सी.मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश  आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी ओ.बी.सी.समाजाला आरक्षण मिळालेच… Continue reading भाजपा ओ.बी.सी मोर्च्याच्यावतीने जन आक्रोश आंदोलन

उपमुख्यमंत्री अजित पवारांशी गोकुळच्या संचालकांनी साधला संवाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (गुरूवार) त्यांच्या देवगिरी बंगल्यावर भेट घेऊन संवाद साधला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री तथा पालफमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार  सर्वश्री जयंत आसगावकर, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, माजी… Continue reading उपमुख्यमंत्री अजित पवारांशी गोकुळच्या संचालकांनी साधला संवाद

अखेर बारावीच्या परीक्षाही रद्द..!

पुणे (प्रतिनिधी) : सीबीएसईने बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता महाराष्ट्रानेही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषित केलं आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत शिक्षण विभागाचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजूर केला आहे. शिक्षणमंत्र्यांकडून परीक्षा रद्द करण्याबाबतची फाईल आपत्ती व्यवस्थापन विभागाला काल पाठवण्यात… Continue reading अखेर बारावीच्या परीक्षाही रद्द..!

‘सातार्डे’ बेकायदेशीर उत्खननातून कोट्यावधीची लुट : ठोस कारवाई कधी?

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील सातार्डे गावातील गट नं. ८५९/२०० मध्ये गेल्या काही वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचे अवैध्य उत्खन्नन सुरु आहे. विशेष म्हणजे हि जमीन वर्ग २ प्रकारात मोडते. ‘लाईव्ह मराठी’ने प्रत्यक्ष उत्खन्ननाच्या ठिकाणी जाऊन पाहिले असता अतिशय गंभीर प्रकार समोर आला आहे. यावर संबधित विभाग ठोस कारवाई का करत नाहीय असा प्रश्न निर्माण होत आहे. … Continue reading ‘सातार्डे’ बेकायदेशीर उत्खननातून कोट्यावधीची लुट : ठोस कारवाई कधी?

error: Content is protected !!