कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी साऱ्या देशाला समानतेचा मानवतेचा संदेश देऊन सामाजिक समता आणण्याचे काम केले. सगळा जातिभेद तोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि बहुजन समाज एकच असल्याचे सिद्ध केले, असे प्रतिपादन विचारवंत डॉ. टी. एस. पाटील यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षात ३१ ऑगस्ट १९५३ रोजी भटक्या विमुक्त जाती जमातींना… Continue reading शाहू महाराजांनी सामाजिक समता रुजवली : डॉ. टी. एस. पाटील