रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. रत्नागिरीतील सामंत बंधूंमधील वाद सर्वांसमोर आला आहे. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवले आहेत. तसेच कार्यालयावरील नाव बदलत उदय सामंत नाही तर किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लावणार असल्याची भूमिका किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी… Continue reading कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर ? ; उदय सामंतांची सावध प्रतिक्रिया…