कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि उपनगरातील चोऱ्यांच्या वाढत्या घटनाच्या पार्श्वभूमीवर आ. ऋतुराज पाटील यांनी जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. तसेच चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्या अशा सूचना केल्या. तसेच शहर आणि उपनगरात गस्त वाढवून मोरेवाडी, पाचगाव, जुना वाशी नाका, कळंबा या परिसरातील नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे लवकर दुरुस्त केले जातील,… Continue reading आ. ऋतुराज पाटील यांनी शिष्टमंडळासह घेतली पोलीस अधीक्षकांची भेट…