कोल्हापूर (प्रतिनिधी) साने गुरुजी वसाहत, साळोखेनगर आणि शिवगंगा कॉलनी यांना जोडणाऱ्या पुलाची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी ‘आप’च्या शिष्टमंडळाने महापालिकेचे उपशहर अभियंता एन. एस. पाटील यांच्याकडे केली. या पुलाचे बांधकाम ढासळले आहे. पुलावरील रस्त्याची एक बाजू खचलेली आहे. हा रस्ता खचल्याने अरुंद झाला असून, अवजड वाहनासाठी अत्यंत धोकदायक बनला आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांचा अंदाज… Continue reading सानेगुरुजी-वाल्मिकी वसाहत जोडणारा पूल दुरुस्त करा