स्वतःच्या सावलीला घाबरणाऱ्यांनी एकही नेतृत्व उभं केलं नाही ; सुनिल तटकरेंचा आरोप

चिपळूण – पालवण : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे काही काळ अवजड उद्योग खाते असताना त्यांनी रेल्वे बोगीचा कारखाना लातूरमध्ये नेला तर खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे काही महिने खाते असताना गोंदियामध्ये मोठा कारखाना नेला आणि हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला मात्र या अनंत गीतेंकडे दोनवेळा हेच खाते असताना माझ्या कोकणात किंवा या मतदारसंघात एखादा… Continue reading स्वतःच्या सावलीला घाबरणाऱ्यांनी एकही नेतृत्व उभं केलं नाही ; सुनिल तटकरेंचा आरोप

आ. विश्वजीत कदम चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय ; नाराजीनाट्यावर पडदा पडल्याची चर्चा

कडेगाव : सांगली लोकसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाला गेल्याने सांगलीतील कॉंग्रेस नेते नाराज झाले होते. तर आमदार विश्वजीत कदम यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात कॉंग्रेस नेत्यांसमोर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे विश्वजित कदम चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष असताना आज आमदार विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड, शरद लाड हे… Continue reading आ. विश्वजीत कदम चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय ; नाराजीनाट्यावर पडदा पडल्याची चर्चा

…तरीही भाजपला विकास जन्माला घालता आला नाही : संजय राऊत

Shiv Sena leader Sanjay Raut addresses a press conference at Shiv Sena Bhawan. Express Photo *** Local Caption *** Shiv Sena leader Sanjay Raut addresses a press conference at Shiv Sena Bhawan. Express Photo

बारामती : भाजपने आधी ठाण्याचा नवरा केला, त्यानंतर नांदेडचा नवरा केला, आता बारामतीचा ही नवरा केला. मात्र, तरीही भाजपला विकास जन्माला घालता आला नाही अशी टीका  उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अजित पवार बारामतीचा विकास केला असल्याचा दावा करत आहेत. मात्र, शरद पवार यांनी  बारामतीत सर्व निर्माण केले. त्यांनी सर्व… Continue reading …तरीही भाजपला विकास जन्माला घालता आला नाही : संजय राऊत

महाविकास आघाडीचे युवा नेते आज ‘कोल्हापुरात’

कोल्हापूर : कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये सभा झाली.यानंतर  आज महाविकास आघाडीच्या युवा नेते कोल्हापुरात येत आहेत. ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित आर पाटील,आमदार रोहित पवार यांच्या आज तोफा धडाडणार आहेत. महाविकास आघाडीच्या या युवा नेत्यांच्या सभा… Continue reading महाविकास आघाडीचे युवा नेते आज ‘कोल्हापुरात’

अमित शाह, योगींनी कोकणात येऊ नये, अन्यथा… ; भास्कर जाधवांचा इशारा

रत्नागिरी: रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून भाजपने या मतदारसंघात जोर लावल्याचे पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोकणात येणार आहेत. मात्र,अमित शाह आणि उत्तर योगी आदित्यनाथ या नेत्यांच्या कोकण दौऱ्यावरून भास्कर जाधव यांनी टीका केली आहे. अमित शाह, योगी… Continue reading अमित शाह, योगींनी कोकणात येऊ नये, अन्यथा… ; भास्कर जाधवांचा इशारा

घाबरून माघार घेतली म्हणणाऱ्यांना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

नाशिक : घाबरून माघार घेतली म्हणणाऱ्यांना छगन भुजबळांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळांनी घाबरुन माघार घेतली असं ते म्हणत आहेत. ‘मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही’, असं छगन भुजबळ यांनी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या, दादागिरी झाली, पण कधीच… Continue reading घाबरून माघार घेतली म्हणणाऱ्यांना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतले साधू-संतांचे आशीर्वाद !

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील साधुसंतांच्या असणाऱ्या समस्यांची दखल घेत त्यांचे वेगवेगळे प्रश्न सोडवले आहेत. यासंदर्भात साधू संतांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आज कोल्हापुरात दाखल झाले आहे. यावेळी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. यावेळी बाळूमामाच्या नावाने चांगभलं म्हणत, लाखो लोकांचे श्रद्धास्थान असणारे संत बाळूमामा देवस्थान व राज्यभरातील बाळूमामा भक्त यांनी… Continue reading मुख्यमंत्री शिंदेंनी घेतले साधू-संतांचे आशीर्वाद !

शशिकांत शिंदेंना अटक झाल्यास… ; शरद पवारांचा इशारा

सातारा: सातारा लोकसभा लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र आता ही लढत एक वेगळ्याच प्रकरणाने चर्चेत आली आहे. शशिकांत शिंदे यांनी एपीएमसीमध्ये एफएसआय घोटाळा करून प्रशासनाचे 65 कोटींचे नुकसान केल्याचा आरोप यांच्याविरोधात करण्यात आला असून शुक्रवारी रात्री उशीरा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी… Continue reading शशिकांत शिंदेंना अटक झाल्यास… ; शरद पवारांचा इशारा

मोदींना प्रचारासाठी महाराष्ट्रात यावं लागतंय हाच मराठा समाजाचा विजय : मनोज जरांगे

मुंबई : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. संपूर्ण जगाचे लक्ष देशाच्या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होत आहे. शुक्रवारी 26 एप्रिल रोजी देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांना पाडा असे आवाहन केले होते. तर महायुतीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी… Continue reading मोदींना प्रचारासाठी महाराष्ट्रात यावं लागतंय हाच मराठा समाजाचा विजय : मनोज जरांगे

भाजपला ही निवडणूक सोपी नाही; अबकी बार 400 पार अशक्य ; छगन भुजबळांचं वक्तव्य

प्रतिनिधी : देशात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक जस जशी जवळ येत आहे. तास प्रचाराचा जोरही वाढत आहे. यातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्तेचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. भाजपकडून तर 400 पारचा नारा दिला जात आहे. तसेच भाजपाचे घटकपक्ष याच नाऱ्यावर प्रचारसभा दणाणून सोडत आहेत. असं… Continue reading भाजपला ही निवडणूक सोपी नाही; अबकी बार 400 पार अशक्य ; छगन भुजबळांचं वक्तव्य

error: Content is protected !!