नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा आराखडा कोल्हापूर शहराशी सुसंगत असाच तयार करावा : पालकमंत्री आबिटकर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणात येणाऱ्या ४२ गावांचा विकास आराखडा तयार करताना तो कोल्हापूर शहराशी सुसंगत असेल, याची काळजी घ्यावी. त्यासाठी नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड विकास प्राधिकरणांच्या विकास आराखड्यांचा सविस्तर अभ्यास करावा, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा आराखडा तयार करताना… Continue reading नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा आराखडा कोल्हापूर शहराशी सुसंगत असाच तयार करावा : पालकमंत्री आबिटकर

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या प्राची लाखेचा युवासेनेच्यावतीने सत्कार..

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : प्राची लाखे ही मेन राजाराम महाविद्यालयाची विध्यार्थीनी आहे. जन्मापूर्वीच वडीलांचे छत्र हरवले, म्हणून आईला हातभार म्हणून लहानपना पासूनच संघर्षमय परिस्थितीचा सामना करण्यासाठी ती काम करू लागली. सकाळी कॉलेज आणि 11 नंतर पेट्रोल पंपावर काम अश्या संघर्षमय वातावरणात देखील तिने 75% गुण मिळवले. या उत्तम कामगिरी बद्दल आज कोल्हापूर युवासेना उद्धव… Continue reading पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या प्राची लाखेचा युवासेनेच्यावतीने सत्कार..

यश मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडा : डॉ. उदय साळुंखे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यामधील चिकित्सक वृत्ती आणि नवकल्पना मांडण्याची क्षमता यामुळे संशोधन क्षेत्रात मोठे योगदान मिळत आहेत. ही संशोधनवृत्ती कायम जोपासा. जीवनात यशस्वी होण्यासाठी कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा, असे आवाहन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबईचे ग्रुप डायरेक्टर डॉ. उदय साळुंखे यांनी केले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्यावतीने आयोजित करण्यात… Continue reading यश मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडा : डॉ. उदय साळुंखे

बारावीमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

राधानगरी ( प्रतिनिधी ) : राधानगरी तालुक्यातील कूपलेवाडी गावातील साधना पांडुरंग टिंगे वय वर्ष 18 या विद्यार्थिनीला बारावी सायन्समध्ये 48% गुण प्राप्त झाले होते. पण हे गुण कमी असल्याची खंत तिच्या मनात सलत राहिली आणि अखेर तिने नैराश्याच्या भावनेतून कमी गुण मिळाल्याने पुतणी साधना हिने गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास घरातील तुळीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन… Continue reading बारावीमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

आगामी महापालिकेसाठी भाजपा सज्ज : विजय जाधव

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणूका चार महिन्यांच्या आत घेण्यात याव्यात असे आदेश दिले. त्यामुळे अनेक महीने थांबलेली शासकीय प्रक्रिया पुन्हा जोमाने कार्यरत झाली आहे. याचधर्तीवर आज भाजपा कोल्हापूरच्यावतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते यांची आगामी महापालिका विषयात आढावा बैठक… Continue reading आगामी महापालिकेसाठी भाजपा सज्ज : विजय जाधव

लोकशाही – संविधान संरक्षणाची भूमिका घेणाऱ्या पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेस भाजपाविरोधात लढत राहील: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल. दुभंगलेले पक्ष, मने वा दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही. काँग्रेस पक्ष भारत जोडोचा विचार घेऊन पुढे जात आहे, सर्वांनी एकत्र येताना विभाजनवादी विचाराला मुठमाती… Continue reading लोकशाही – संविधान संरक्षणाची भूमिका घेणाऱ्या पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेस भाजपाविरोधात लढत राहील: हर्षवर्धन सपकाळ

वाठारमध्ये ऑपरेशन सिंदूरचा आंनदोस्तव साजरा…

वाठार ( प्रतिनिधी ) : छत्रपती शिवरायांच्या युद्धनीती प्रमाणे गनिमी कावा करून भारताने पाकिस्तानात घुसून हवाई युद्ध करून ऑपरेशन सिंदूर पार पाडले यानिमित्त वाठार मध्ये एस टी स्टॅन्ड चौकामध्ये गुरुवारी सायंकाळी सात वाजता शरण्या आत्मनिर्भर फाउंडेशन यांच्या सहकार्यातून दूध वाटप करण्यात आले. यावेळी 150 लिटर दूध वाटप करून आनंदोस्तव साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना अध्यक्षा… Continue reading वाठारमध्ये ऑपरेशन सिंदूरचा आंनदोस्तव साजरा…

सायकलवरून छत्रपती शिवाजी महाराजांचे साडेतीनशे गड-किल्ले मोहिमेची प्रेरणादायी सुरुवात

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : उत्तराखंड येथून आलेले युवक कार्तिक सिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असीम प्रेम आणि निष्ठा व्यक्त करत एक अद्वितीय आणि प्रेरणादायी मोहिम हाती घेतली आहे. त्यांनी सायकलवरून छत्रपती शिवाजी महाराजांचे साडेतीनशे गड-किल्ले पादाक्रांत करण्याचा संकल्प केला असून, आतापर्यंत त्यांनी ५२ किल्ल्यांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. सध्या ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा,… Continue reading सायकलवरून छत्रपती शिवाजी महाराजांचे साडेतीनशे गड-किल्ले मोहिमेची प्रेरणादायी सुरुवात

महानगरपालिका जिंकण्यास महायुती सक्षम : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरवात झाली आहे. राज्यात सर्वच ठिकाणी महायुतीबाबत सकारात्मक वातावरण आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेली लाडकी बहीण योजना, सद्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत घेतले जात असलेले लोकहिताचे निर्णय यामुळे सर्वसामान्य नागरीकांचा कौल महायुतीच्या बाजूनेच आहे. त्यामुळे… Continue reading महानगरपालिका जिंकण्यास महायुती सक्षम : आमदार राजेश क्षीरसागर

शरद पवारांच्या त्या वक्त्यव्यावर छगन भुजबळांचे प्रतिउत्तर..!

मुंबई : गेले कित्येक दिवस झाले पवार कुटुंब ऐकता येणाच्या चर्चा राज्यातील राजकारणांत सुरु आहेत. यावर आता माजी कृषीमंत्री आणि शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष हे आपलं मत मांडत म्हणाले होते की, राज्यातील काही आमदारांना वाटतं की मतदारसंघातील विकासकामं मार्गी लावण्यासाठी अजित पवारांसोबत जाणं गरजेचं आहे. मात्र, यासंबंधीचा निर्णय मी देणार नाही. हा निर्णय त्यांनाच… Continue reading शरद पवारांच्या त्या वक्त्यव्यावर छगन भुजबळांचे प्रतिउत्तर..!

error: Content is protected !!