कागल येथील झिम्मा-फुगडी स्पर्धा उत्सहात संपन्न

कागल (प्रतिनिधी)  : कागल येथे राजमाता जिजाऊ महिला समिती व राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशन यांनी आयोजित केलेल्या महिलांच्या झिम्मा -फुगडी स्पर्धेत सोनाळीच्या नागनाथ गणेश मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली तर द्वितीय क्रमांक राजमाता महिला संघ बोळावी, तृतीय क्रमांक नंदिनी गौरी गणपती ग्रुप व्हन्नु, चौथ्या क्रमांकाचा मान श्री महालक्ष्मी ग्रुप व्हन्नाळी यांनी तर पाचवा क्रमांक… Continue reading कागल येथील झिम्मा-फुगडी स्पर्धा उत्सहात संपन्न

‘मृत्युंजय’कारांच्या स्मारकासाठी माझे योगदान हे भाग्य : शौमिका महाडिक

पुणे (प्रतिनिधी) :  ख्यातनाम लेखक `मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या जन्मगावी आजरा येथे जिल्हा परिषदेच्या वतीने सभागृहाच्या रुपाने त्यांचे स्मारक उभारता आले. तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यासाठी ५० लाखांचा निधी दिला. त्यांच्या सहयोगामुळे आणि समीर देशपांडे यांनी माझ्याकडे ही कल्पना मांडून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच हे स्मारक उभारता आले. अशी भावना… Continue reading ‘मृत्युंजय’कारांच्या स्मारकासाठी माझे योगदान हे भाग्य : शौमिका महाडिक

नानीबाई चिखली व हमीदवाडा येथील भूखंड धारकांना मालकीपत्रे द्या : आ. मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील नानीबाई चिखली व हमीदवाडा येथील भूखंड धारकांना स्व हक्काची मालकी पत्रे द्या, अशा सूचना आ. हसनसाहेब मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या. यामुळे या दोन्ही गावातील भूखंड धारकांना ४० वर्षानंतर स्वः हक्काची मालकी पत्रे मिळणार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, १९८० साली नानीबाई चिखली व हमीदवाडा या दोन्ही गावातील भूमिहीन, गरजू व… Continue reading नानीबाई चिखली व हमीदवाडा येथील भूखंड धारकांना मालकीपत्रे द्या : आ. मुश्रीफ

रपवडे येथे कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत महिलांना मार्गदर्शन.

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील हरपवडे ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजने अंतर्गत पन्हाळा तालुका कृषी विभागातील तंत्रज्ञान व्यवस्थापक आर. एस. चौगले यांनी महिलांना योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व कामांसंदर्भात मार्गदर्शन केले. हरपवडे, निवाचीवाडी येथील बचतगटाच्या सर्व महिलांना चौगले यांनी आत्मा योजने अंतर्गत गटाची नोंदणी करणे, शेतकरी गट स्थापन करणे, महिलांना  व्यक्तिगत व बचतगटा… Continue reading रपवडे येथे कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत महिलांना मार्गदर्शन.

कोल्हापुरचे माजी महापौर बाबू फरास यांचे निधन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी महापौर महमद गौस उर्फ बाबू हारूण फरास यांचे आज (रविवार) दिर्घकाळ आजाराने निधन झाले. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९५२ रोजी झाला. १९९९ मध्ये महापालिकेच्या राजकारणात बीन आवाजाचा बाँम्ब फोडून ते महापौर झाले. त्यावेळचा अभ्यासू आणि धडाडीचा नगरसेवक अशी त्यांची ख्याती होती. वयाच्या २६ वर्षी ते नगरसेवक झाले. १९७८ ते १९८४ तसेच… Continue reading कोल्हापुरचे माजी महापौर बाबू फरास यांचे निधन…

साताऱ्यात कोल्हापूरच्या धावपटूचा स्पर्धेत मृत्यू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : साताऱ्यामध्ये आज (रविवार) वर्षा मेरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यामध्ये एक अघिटत घटना घडली आहे. या स्पर्धेत एका कोल्हापूरच्या धावपटूचा ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. राज कांतीलाल पटेल (वय ३०, रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. साताऱ्यामध्ये आज वर्षा मेरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोल्हापूरचा धावपटू… Continue reading साताऱ्यात कोल्हापूरच्या धावपटूचा स्पर्धेत मृत्यू…

कळे येथे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे रास्ता रोको…

कळे (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने पन्हाळा, गगनबावडा सेविका व मदतनीस यांच्यावतीने विविध मागण्यासाठी कळे येथे कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दस्तुरी चौक परिसरात रास्ता रोको करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ती कळे पोलिसांनी सुरळीत केली. यावेळी सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीसांना वेतन लागू करा, महागाई… Continue reading कळे येथे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे रास्ता रोको…

कागलमध्ये आ. मुश्रीफ यांच्या हस्ते दीडशे नागरीकांना पेन्शन मंजुरी पत्रांचे वाटप…

कागल (प्रतिनिधी) : कागलमध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दीडशे नागरीकांना मंजुरी पत्राच्या वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते. आ. मुश्रीफ म्हणाले, १९८० साली तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुलेनी ही योजना सुरू केली. त्यावेळी दरमहा अवघे दोनशे रुपये पेन्शन होती. विशेष सहाय्य खाते माझ्याकडे येताच त्यातील जाचक अटी दूर करून… Continue reading कागलमध्ये आ. मुश्रीफ यांच्या हस्ते दीडशे नागरीकांना पेन्शन मंजुरी पत्रांचे वाटप…

कोल्हापुरात मोदींच्या वाढदिनी रक्तदान शिबिराला प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७३ वा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात ‘सेवा पंधरवडा’ म्हणून अनेक सेवाकार्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त झालेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कोल्हापूरच्या वतीने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून… Continue reading कोल्हापुरात मोदींच्या वाढदिनी रक्तदान शिबिराला प्रतिसाद

‘त्या’ मुलींचे आरोग्यमंत्री सावंत यांनी स्वीकारले पालकत्व

मुंबई (प्रतिनिधी) : उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथील  यांचा काम करीत असताना पाय घसरून शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या बळीराजाच्या चार मुलींचे काय होणार, या चिंतेत असलेल्या कुटुंबाच्या आणि त्या मुलींच्या मदतीला आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे देवासारखे धावून गेले. ‘त्या’ मुलींचे संपूर्ण पालकत्व घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या घटनेनंतर कुटुंबावर… Continue reading ‘त्या’ मुलींचे आरोग्यमंत्री सावंत यांनी स्वीकारले पालकत्व

error: Content is protected !!