महिलांना स्वयंरोजगारातून स्वाभिमानाकडे नेण्यासाठी कटिबद्ध  : आ. जयश्री जाधव

कोल्हापूर : महिलांना स्वयंरोजगारातून स्वाभिमानाकडे नेण्यासाठी जयश्री चंद्रकांत जाधव फाऊंडेशन कटिबद्ध आहे असे मत आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केले. महिलांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी फाउंडेशन योग्य व्यासपीठ ठरेल, असा विश्वास आमदार जाधव यांनी  व्यक्त केला. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी कैलासगडची स्वारी मंदिरात फाऊंडेशनचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. दिवंगत आ.… Continue reading महिलांना स्वयंरोजगारातून स्वाभिमानाकडे नेण्यासाठी कटिबद्ध  : आ. जयश्री जाधव

उद्यापासून श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांना पेडपासची गरज नाही : न्यायालयाचे आदेश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी २०० रुपयांना पेड ईपास देण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने घेण्यात आला होता. याप्रकरणी पूजक गजानन मुनीश्वर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याची सुनावणी आज (सोमवार) पार पडली. यामध्ये तिसरे दिवाणी न्यायाधीश के. आर. सिंघल यांनी पेडपास आणि व्हीआयपी दर्शन रांगेला परवानगी नाकारली आहे.… Continue reading उद्यापासून श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांना पेडपासची गरज नाही : न्यायालयाचे आदेश

गरीब जनतेच्या प्रेमाचा मी भांडवलदार : आमदार मुश्रीफ

सेनापती कापशी (प्रतिनिधी) : कोणताही राजकीय वारसा नसताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सलग पाच वेळा विधानसभेत पाठविण्याची किमया कागल विधानसभा मतदारसंघातील जनतेने केली आहे. समाजातील शेवटचा घटक केंद्रबिंदू मानून काम केले. आजपर्यंत माझ्यावर जनतेने भरभरून प्रेम केले आहे आणि म्हणूनच या गोरगरीब जनतेच्या प्रेमाचा मी भांडवलदार आहे, असे भावनिक प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कागल… Continue reading गरीब जनतेच्या प्रेमाचा मी भांडवलदार : आमदार मुश्रीफ

सुळे-आकुर्डे येथे नवीन पुलासाठी ठिय्या आंदोलन

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सुळे-आकुर्डे येथील धामणी नदीवर पावसाळ्यात पाणी येत असल्याने धामणी खोऱ्यातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे धामणी नदीवर पूल बांधण्यात यावा, यासाठी आकुर्डे ग्रामस्थ व शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणावर रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धामणी खोऱ्यामध्ये पावसाळ्यात बंधारे… Continue reading सुळे-आकुर्डे येथे नवीन पुलासाठी ठिय्या आंदोलन

‘शिवाज्ञा’च्या मावळ्यांनी नारायण गडावर फडकवला भगवा ध्वज

कडगाव (प्रतिनिधी) : शिवाज्ञा प्रतिष्ठान भुदरगडच्या मावळ्यांनी जवळजवळ तीनशे वर्षे अपरिचित असलेल्या नारायण गडावर भगवा ध्वज फडकावून या वनदुर्गाला प्रथम सलामी दिली. शिवकालात दुर्ग व डोंगरी किल्ल्याप्रमाणे वनदुर्ग किल्ल्यांना अनन्य साधारण असे महत्त्व होते. या वनदुर्ग किल्ल्यावरुन मराठ्यांना टेहळणी करणे व शेजारच्या गडावर आवश्यक वार्ता कळविणे, त्याचप्रमाणे घाटमार्गांवर वचक ठेवण्याकरिता सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर किल्ल्याची निर्मिती केली.… Continue reading ‘शिवाज्ञा’च्या मावळ्यांनी नारायण गडावर फडकवला भगवा ध्वज

शारदीय नवरात्रोत्सव : अंबाबाईची ‘सिंहासनाधीश्वरी’ रुपातील पूजा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (सोमवार) शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची सिंहासनाधीश्वरी या रूपात पुजा  साकारली आहे. आजची पूजा अनिल कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, श्रीनिवास जोशी, गजानन मुनीश्वर यांनी सालांकृत साकारली आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा प्रतिपदेच्या दिवशी नवरात्र अनुष्ठान प्रारंभ होतो.  नवरात्र म्हणजे फक्त देवीचा आनंद उत्सव नसतो, तर स्वतःच्या आत्मिक शक्तीला जागे करण्याचे… Continue reading शारदीय नवरात्रोत्सव : अंबाबाईची ‘सिंहासनाधीश्वरी’ रुपातील पूजा

आम्ही कुरकुरे खाणार नाही : चिल्लर पार्टीत चिमुकल्यांची शपथ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (रविवार) कोल्हापुरातील शाहू स्मारक येथे  चिल्लर पार्टीच्या सिनेमासाठी काही शाळा मुलांना घेऊन आल्या होत्या. यात खास करुन कारभारवाडीच्या शाळेतील मुलं आली होती. ग्रामीण भागातील शिक्षक आता मुलं घेऊन शहरात यायला लागली, हे चिल्लर पार्टीचे यश आहे. एखाद्या संस्थेचे कार्यकर्ते मनापासून कामाला लागले की, काय होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे… Continue reading आम्ही कुरकुरे खाणार नाही : चिल्लर पार्टीत चिमुकल्यांची शपथ

सभासदांचे अधिकार मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा सुरु ठेवणार : अमल महाडिक

टोप (प्रतिनिधी) : सभासदत्व कमी झालेल्यांना त्यांचे अधिकार प्राप्त करण्यासाठी कायदेशीर लढा सुरु ठेवणार आहे. टोप गावातील सभासद नेहमीच आमच्या सोबत राहिले आहेत. ते नेहमीच असे सोबत रहातील असे मत माजी आ. अमल महाडीक यांनी टोप येथील सभासद संवाद यात्रेवेळी व्यक्त केले. अमल महाडिक म्हणाले, कारखान्याकडून खते, किटकनाशके माफक दरात सभासदांना मिळत असुन सभासादानी त्याचा… Continue reading सभासदांचे अधिकार मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा सुरु ठेवणार : अमल महाडिक

पन्हाळा तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष गवळी…

कोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुका कोतवाल संघटनेची कोतोली येथील मंडळ अधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते कणेरी सजाचे कोतवाल संतोष गवळी यांची पन्हाळा तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी आणि उपाअध्यपदी आसुर्ले सजाचे कोतवाल कमल पाटील यांची निवड करण्यात आली. तर सचीवपदी वेतवडे सजाचे कोतवाल दिपक दळवी यांची निवड करण्यात आली. निवड समीतीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कार्याअध्यक्ष… Continue reading पन्हाळा तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष गवळी…

कागलमधील कुरणे वसाहत ठरली राज्यातील पहिली नियमित झोपडपट्टी…    

कागल (प्रतिनिधी) : आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमधील कुरणे वसाहतीमधील ५४ झोपडपट्टीधारकांना हक्काची मालकीपत्रे देण्यात आली. नियमितीकरण झालेली कुरणे वसाहत ही राज्यातील पहिलीच झोपडपट्टी ठरली आहे. यासाठी आ. मुश्रीफ आणि नगरसेवक सतीश घाडगे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना झोपडपट्टीधारकानी व्यक्त केली. आज (शनिवार) या ५४  झोपडपट्टीधारकांच्या हस्ते आ. मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला.… Continue reading कागलमधील कुरणे वसाहत ठरली राज्यातील पहिली नियमित झोपडपट्टी…    

error: Content is protected !!