समीर वानखेडेंची माफी मागा अन्यथा…: नबाव मलिकांना धमकी 

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना धमकीचे पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रात अश्लील भाषा वापरली आहे. हे पत्र कोठून आले आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याप्रकऱणी  नवाब मलिक यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक… Continue reading समीर वानखेडेंची माफी मागा अन्यथा…: नबाव मलिकांना धमकी 

आता महाविकास आघाडीला माझं खुलं चॅलेंज : चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : राज्यातील विधान परिषद निवडणुकीत नागपूरमधून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे , तर अकोल्यातून वसंत खंडेलवाल यांनी  विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला खुले आव्हान दिले आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसने तर निवडणुकीचा पोरखेळ केला होता. आम्ही बिनविरोध करा म्हणत होतो. त्यांनी… Continue reading आता महाविकास आघाडीला माझं खुलं चॅलेंज : चंद्रकांत पाटील

तीन पक्ष एकत्र आल्यानंतरही विजयाचं गणित चुकलं : देवेंद्र फडणवीस

नागपूर (प्रतिनिधी) : राज्यातील तीन पक्ष एकत्र आल्यानंतर सर्व विजय शक्य असतात, हे गणित चुकीचं असल्याचे नागपूर आणि अकोल्याच्या विजयाने स्पष्ट केले आहे, असे म्हणत  माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विधान परिषद निवडणुकीत नागपूरमधून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे , तर अकोल्यातून वसंत खंडेलवाल यांनी  विजय… Continue reading तीन पक्ष एकत्र आल्यानंतरही विजयाचं गणित चुकलं : देवेंद्र फडणवीस

विधान परिषद निवडणूक : नागपूर, अकोल्यामध्ये महाविकास आघाडीला धक्का

मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषद निवडणुकांची मतमोजणी आज (मंगळवार) झाली. यामध्ये भाजपने बाजी मारत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. नागपूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार  चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत,  तर अकोल्यामधून भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे. विधान परिषदेच्या एकूण ६ जागांपैकी ४ जागांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. मात्र,  नागपूर आणि अकोला या जागांसाठी… Continue reading विधान परिषद निवडणूक : नागपूर, अकोल्यामध्ये महाविकास आघाडीला धक्का

सभासदांच्या हितासाठी गव्हर्मेंट बँक वाचवण्याची गरज : अमित अवसरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँकेमध्ये एकतर्फी, मनमानी अन्यायकारक हुकुमशाही पद्धतीचा कारभार सुरू आहे. सभासदांची म्हणून बँक टिकवण्यासाठी छत्रपती पॅनेलला विजय करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पॅनेल प्रमुख अमित अवसरे यांनी केले. ते सभासदांच्या मेळाव्यात बोलत होते. अवसरे म्हणाले की, विरोधातील दोन्ही पॅनेल एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांना खड्यासारखे बाजूला करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज… Continue reading सभासदांच्या हितासाठी गव्हर्मेंट बँक वाचवण्याची गरज : अमित अवसरे

पन्हाळा तालुका राष्ट्रवादीतर्फे कार्यकर्ता मेळावा उत्साहात…

पन्हाळा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्षर शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पोर्ले तर्फ ठाणे येथे पन्हाळा येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यकर्ता शिबिर, सभासद नोंदणी उपक्रमाचे आयोजन केले होते.  या शिबिराला राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी मार्गदर्शन केले.      यावेळी शाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी, पन्हाळा तालुक्यात कार्यकर्त्यांची संघटना मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले. तर बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी… Continue reading पन्हाळा तालुका राष्ट्रवादीतर्फे कार्यकर्ता मेळावा उत्साहात…

राजर्षि शाहू सत्तारूढ पॅनेलच्या पणोरी, धामोड, कळे इथल्या मेळाव्याला उत्सफुर्त प्रतिसाद…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस्‌ बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षि शाहू (सत्तारूढ) पॅनेलचा पणोरी, धामोड, कळे येथे मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात राजर्षि शाहू (सत्तारूढ) पॅनेलचे सर्व पंधरा उमेदवारांसहीत सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त सभासद उपस्थित होते. या मेळाव्याला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पणोरी येथे प्रचार फेरीवेळी शामराव चव्हाण (महाराज), पी. डी. पाटील (बुजवडे), … Continue reading राजर्षि शाहू सत्तारूढ पॅनेलच्या पणोरी, धामोड, कळे इथल्या मेळाव्याला उत्सफुर्त प्रतिसाद…

टोप येथील छ. राजाराम सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत सत्ता ‘परिवर्तन’…

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील टोप येथील छत्रपती राजाराम सहकारी सोसायटीच्या चुरशीच्या निवडणूकीत सत्ता परिवर्तन झाले आहे. यामध्ये छ. राजाराम सोसायटी परिवर्तन पॅनेलने १७ पैकी १५ जागांवर विजय मिळवत निर्विवाद बहुमत मिळवले असून महाविकास सहकार पॅनेलला २ जागावर समाधान मानावे लागले आहे. यावेळी सोसायटीत परिवर्तन करायचेच या उद्देशाने परिवर्तन पॅनेलची बांधणी करून विरोधी गटाने यंत्रणा… Continue reading टोप येथील छ. राजाराम सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत सत्ता ‘परिवर्तन’…

शरद पवारांनी समाजकारणाला पाठबळ दिले : ए. वाय. पाटील    

कागल (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी  हयातभर समाजकारणाला पाठबळ दिले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय.  पाटील यांनी केले. तसेच सर्वच जाती-धर्मांना सोबत घेऊन सामाजिक सलोख्यातून शांतता या तत्वावर ते आयुष्यभर चालत राहिले, असल्याचेही ते म्हणाले. ते कागलमध्ये आयोजीत परिवार संवाद शिबीरात बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य युवराज पाटील… Continue reading शरद पवारांनी समाजकारणाला पाठबळ दिले : ए. वाय. पाटील    

कोणाच्या कृपेमुळे झाली विधानपरिषद निवडणूक बिनविरोध..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात आज (रविवार) वडगाव बाजार समितीच्या निवडणूकीसाठी आ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली ही देवाची कृपा असल्याचे आ. कोरे म्हणाले. आ. कोरे म्हणाले की, इर्षेचं आणि द्वेषाचे राजकारण कुठेतरी थांबावं आणि राजकारण्यांकडे बघण्याचा जनतेचा दृष्टिकोन सकारात्मक राहावा. असा विचार करून आपण निवडणूक बिनविरोध… Continue reading कोणाच्या कृपेमुळे झाली विधानपरिषद निवडणूक बिनविरोध..?

error: Content is protected !!