कुंभी कारखाना उपाध्यक्ष पदी निवास वातकर

शिंगणापूर (प्रतिनिधी) : कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी निवास वातकर (सांगरूळ) यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्ष उत्तम वरुटे यांनी एक वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये ही निवड करण्यात आली आहे. कुंभी कारखान्यासाठी उपाध्यक्ष पदासाठी एक-एक वर्षाची संधी संचालकांना दिली जात असून आज (गुरुवार) झालेल्या उपाध्यक्ष निवडीत संचालक जयसिंग… Continue reading कुंभी कारखाना उपाध्यक्ष पदी निवास वातकर

घरेलू कामगारांना आर्थिक मदत द्यावी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे घरेलू कामगारांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी दि नॅशलन डोमेस्टॉक वर्कर्स वेलफेअर ट्रस्ट आणि महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियनतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे, कोरोनामुळे सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. घरकाम करणाऱ्या महिलांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यामुळे घरेलू… Continue reading घरेलू कामगारांना आर्थिक मदत द्यावी

कोल्हापुरात हॉटेल व्यावसाईक ग्राहकांसाठी घेत आहेत ‘अशी’ काळजी (व्हिडिओ)

तब्बल सहा महिन्यानंतर हॉटेल्स आणि बार सुरु झाले आहेत. हॉटेल मालक ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची कशा प्रकारे काळजी घेत आहेत, याचा घेतलेला आढावा.  

जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ सुरू होणार

मुंबई (प्रतिनिधी) : जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन रेशीम कोष खरेदी आणि विक्री केंद्रास मान्यता दिल्याने कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मध्यवर्ती ठिकाणी रेशीम कोष बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह आसपासच्या शेकडो रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोष विक्री आणि खरेदी करणे आता शक्य होणार… Continue reading जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ सुरू होणार

दुकानाची वेळ नऊ वाजेपर्यंत वाढविण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) :येणाऱ्या सणासुदीच्या काळातील संभाव्य गर्दी विचारात घेऊन कोरोना संसर्ग नियंत्रित ठेवता यावा, यासाठी दुकानांच्या वेळा सात ऐवजी नऊ वाजेपर्यंत वाढवण्याची मागणी राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देऊन करण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करताना राजारामपुरी सह कोल्हापूर शहरातील सर्व व्यापारी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना… Continue reading दुकानाची वेळ नऊ वाजेपर्यंत वाढविण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

दलालाकडून मिळणाऱ्या ‘चंद्या’साठीच काँग्रेसचा विरोध ! : रावसाहेब दानवे (व्हिडिओ)

केंद सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या शेतकरी बिलास काँग्रेससह मित्रपक्ष केवळ राजकारण आणि व्यापारी, दलालांच्या हितासाठीच विरोध करत असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.  

अखेर हॉटेल्स आणि बार व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर हसू..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनलॉक ५ च्या पार्श्वभूमीवर आज (५ ऑक्टोबर) पासून सरकारने राज्यात बार आणि हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सुमारे ६ ते ७ महिने बंद असलेली हॉटेल्स आणि बार आता पुन्हा एकदा व्यवसायासाठी खुली होणार आहेत. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. याआधी सरकारच्या नियमानुसार हॉटेल्समध्ये फक्त पार्सल देण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र… Continue reading अखेर हॉटेल्स आणि बार व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर हसू..

नोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो का?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो का? यावर आता रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने उत्तर दिले आहे. कोरोना संक्रमण नोटांनी देखील होऊ शकते. नोटांचा व्यवहार केल्याने कोरोना संक्रमण तुमच्या शरीरापर्यंत पोहोचू शकते असे इंडस्ट्री बॉडी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्स(CAIT) ने म्हटलंय. नोटांमुळे कोरोना पसरण्याच्या वृत्ताला आरबीआयने याला दुजोरा दिला आहे.  चलनातील नोटा या बॅक्टेरीया… Continue reading नोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो का?

फेरीवाल्यांच्या हक्काच्या कर्जात अडथळा करू नका : भाजपा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने केंद्र शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊननंतर समान्य नागरीकांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरीता केंद्र शासनाने विविध आर्थिक पॅकेजेची घोषणा केली. यामध्ये हातावर पोट असणार्‍या फेरीवाल्यांकरीता पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत बँकांमार्फत १०००० तातडीने कर्ज देण्याची योजनाही आहे. या योजनेची सुरूवात जुलै २०२० मध्ये झाली आहे. परंतु या योजनेसाठी पात्र फेरीवाल्यांना हे कर्ज उपलब्ध करून… Continue reading फेरीवाल्यांच्या हक्काच्या कर्जात अडथळा करू नका : भाजपा

ऊस परिषद होणारच ! : राजू शेट्टी (व्हिडिओ)

यंदाची ऊस परिषद होणारच आणि आम्ही जो निर्णय घेऊ तो कारखानदार, सरकारला मान्य करावा लागेल असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.  

error: Content is protected !!