नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आयकर भरण्यासाठीच्या कालावधीत वाढ केली आहे. आयकर भरण्यासाठी केंद्रानं आधी ३० नोव्हेंबरपर्यंत कालावधी निश्चित केला होता. त्याला त्याला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली. केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे कोरोना व लॉकडाउनमुळे आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं वैयक्तिक आयकरदात्यांना २०१९-२० या… Continue reading केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा करदात्यांना दिलासा !