गडचिरोली : खोटी आश्वासने, पोकळ वचने देऊन सत्तेत येताच भाजपने कोलांटी उडी मारली. देशातील प्रत्येक क्षेत्रात प्रचंड लूट माजवून व्यापारी हित जोपासले. तर आता आपकी बार 400 पारचा नारा देऊन देशाच्या पवित्र संविधानाला बदलून हुकूमशाही आणण्याचा डाव भाजपने आखला आहे. मतदारांनी जागरूक राहून या षडयंत्राला उत्तर देण्यासाठी सज्ज होऊन येत्या 19 एप्रिलला इंडिया आघाडीच्या उमेदवाराला… Continue reading मौनी बाबा असलेले खासदार अशोक नेतेंना हटवा, विजय वडेट्टीवारांची टीका