कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) :पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे पंचगंगा नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झाल्याने ऐन उन्हाळ्यात शेतातील पिके वाळू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या शिरढोण येथील शेतकऱ्यांनी कुरुंदवाड येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना कोंडून धरले. त्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दस्तगीर बाणदार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. दरम्यान बुधुवारपर्यंत पंचगंगा नदी पात्रात ३०… Continue reading शिरढोण येथील शेतकऱ्यांची कुरुंदवाड पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धडक…
शिरढोण येथील शेतकऱ्यांची कुरुंदवाड पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धडक…
