मुंबई (प्रतिनिधी) : मागील अनेक दिवसांपासून लॉकडाऊनचे चटके सोसत असणाऱ्या जनतेची आणि व्यापाऱ्यांची राज्य सरकारने जारी केलेल्या निर्बंधातून सुटका होण्याची शक्यता मावळली आहे. राज्यातल्या कोरोना नियमांमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात येणार नसल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. सध्या सुरू असलेले निर्बंध कायम राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. आज (बुधवार)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत… Continue reading ‘अनलॉक’ तूर्त नाहीच ; राज्यात निर्बंध कायम राहणार : राजेश टोपे