देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील साळशी धनगरवाडी येथील जलजीवन मिशनच्या नळ योजनेचे काम सुरू न झाल्याने तेथील पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे धनगरवाडी ग्रामस्थांनी देवगड गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांची भेट घेऊन काम सुरू करण्याबाबतचे लेखी पत्र मिळत नाही. तोपर्यंत उपोषणाला बसण्याचा निर्णय स्थगित करणार नसल्याचा पवित्रा घेतला. यावेळी प्रशासनाने संबंधित कामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करून… Continue reading अंदाजपत्रकाच्या लेखी पत्रानंतर साळशी-धनगरवाडी येथील ग्रामस्थांचे उपोषण मागे…