मुंबई (प्रतिनिधी) : राजकीय घडामोडींचं केंद्रस्थान असणाऱ्या राजभवनाला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. राज्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती, कायदपत्र आणि इतर अनेक संदर्भांची साठवणूकही या वास्तूमध्ये अतिशय काळजीपूर्वतरित्या केली जाते. मात्र, सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त असतानाही राजभवनच सुरक्षित नसल्याची बाब आता खळबळजनकरित्या समोर आली आहे. कारण ठरतंय ती म्हणजे तिथं झालेली फिल्मी स्टाईलमध्ये चोरी… ‘जत्रा’ सिनेमातील हेल्मेट घालून बँक लुटणाऱ्या… Continue reading अन् तेलंगणाच्या राजभवनात झाली चोरी..!
अन् तेलंगणाच्या राजभवनात झाली चोरी..!
