कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यात जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. त्याकरीता तत्काळ अधिक प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले. क्षीरसागर म्हणाले की, जिल्ह्यात ऑक्सिजनच्या अभावी एका माजी सैनिकाचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कोरोनाचा… Continue reading कोरोना नियंत्रण आणण्यात जिल्हा प्रशासन अपयशी : राजेश क्षीरसागर