नागपुर ( प्रतिनिधी ) नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये तिसऱ्या आदिवासी नागरिकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. 24 तासांच्या कालावधीत माओवाद्यांनी तिसरी घटना घडवली आहे. तिसरी घटना 24 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा एका आदिवासी शेतकऱ्याला ओढून नेल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील कपेवंचा गावात राहणारे रामजी चिन्ना आत्राम (28) यांचा मृतदेह 25 नोव्हेंबर रोजी आढळून… Continue reading नक्षलवाद्यांनी पकडले; त्यांच्या कोर्टात शिक्षा अन् गडचिरोलीत 15 दिवसांत तिसरी हत्या