कोल्हापूर ( प्रतिनिधी ) पुरातत्व विभागाकडे असलेल्या कोल्हापूर जिल्हयातील महत्त्वाच्या पर्यटन ठिकाणांसाठी यात आराध्य दैवत श्री अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर तसेच रांगणा, पन्हाळा, विशालगड, व पारगड किल्ला इ.साठी 900 कोटी रूपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. या निधीतून त्या ठिकाणांचे जतन, संवर्धन, दुरूस्ती व परिसर विकासासाठी कामे केली जाणार… Continue reading कोल्हापूरच्या पर्यटन विकासाकरता 900 कोटी आवश्यक; पालकमंत्री करणार केंद्राकडे मागणी