कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्व जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करून गोकुळ निवडणुकीसाठी पॅनेल जाहीर कऱण्यात आले आहे. उमेदवार जाहीर झाल्याने बाकीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत केले. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी आघाडी स्थापन करण्यात आली आहे.

उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे –

विश्वास पाटील, अरूण डोंगळे, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, अजित नरके, नावेद मुश्रीफ, कर्णसिंह गायकवाड, विरेंद्र मंडलिक, नंदकुमार ढेंगे, रणजित पाटील, विद्याधर गुरबे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, महाबळेश्वर चौगुले, किसन बापू चौगुले, अमर पाटील, सुजित मिंणचेकर, बायजी शेळके, सुश्मिता पाटील, रंजना रेडेकर, अभिजित तायशेट्ये,