ग्रामीण भागातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांना दिलासा द्यावा : आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात गायरान जमिनीवर वर्षानुवर्षे असलेल्या अतिक्रमणांबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिक्रमणे दूर करून या गायरान जमिनी मोकळ्या कराव्यात. अशा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, असे झाल्यास सामाजिक व्यवस्था आणि जनसामान्यांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे सरकारनेच ग्रामीण भागात गायरानामध्ये झालेली अतिक्रमणे कायम करण्याबाबत कायदा आणावा असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील… Continue reading ग्रामीण भागातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांना दिलासा द्यावा : आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

महाराष्ट्र राज्य सह. साखर कारखाना संघाच्या संचालकपदी सुहासिनीदेवी घाटगे…

कागल (प्रतिनिधी) : राज्याच्या साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि.मुंबई या संस्थेच्या संचालकपदी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांची बिनविरोध निवड झाली. राज्य सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची २०२२ – २३ ते २०२६ – २७ या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये महिला राखीव मतदार संघातून श्रीमती… Continue reading महाराष्ट्र राज्य सह. साखर कारखाना संघाच्या संचालकपदी सुहासिनीदेवी घाटगे…

गायरानमधील अतिक्रमणधारकांना सरकारने दिलासा द्यावा : आ. यड्रावकर

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात गायरान जमिनीवर वर्षानुवर्षे असलेल्या अतिक्रमणांबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिक्रमणे दूर करून या गायरान जमिनी मोकळ्या करून घ्याव्यात यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत, परंतु असे झाल्यास सामाजिक व्यवस्था आणि जनसामान्यांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. ग्रामीण भागात गायरान जमिनीवरील जेथे घरांसाठी अतिक्रमण झाली आहेत, अशा नागरिकांना त्यांचे त्या ठिकाणचे अस्तित्व… Continue reading गायरानमधील अतिक्रमणधारकांना सरकारने दिलासा द्यावा : आ. यड्रावकर

संस्थापक पॅनेलला विजयी करण्याचा करवीर पूर्वचा निर्धार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर अर्बन बँकेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू व भास्करराव जाधव संस्थापक पॅनेलच्या कपबशीची चिन्हाला मतदान करण्याचा निर्धार करवीर तालुका पूर्व ग्रामीण भागातील शेकडो  सभासदांनी केला आहे.  यावेळी जि.प. चे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत म्हणाले, अर्बन बँकेत ग्रामीण भागातून बहुतांश व्यवहार होत आहेत. संस्थापकांनीही सर्व पक्षांच्या वतीने शिवाजीराव मोरे यांना उमेदवारी देऊन ग्रामीण भागाला… Continue reading संस्थापक पॅनेलला विजयी करण्याचा करवीर पूर्वचा निर्धार

राज्यात गोसंवर्धन आयोग स्थापन करण्याची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यात त्वरित गोसंवर्धन आयोग स्थापन करावी या मागणीचे निवेदन गो संवर्ध महासंघ आणि विविध गोप्रेमी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी स्वीकारले. देशाचा अन्नदाता शेतकरी शेती उत्पादन खर्च वाढत असल्याने आर्थिक अडचणीत आहेत. तसेच तो आत्महत्या करत आहे. वास्तविक कृषीप्रधान भारत देशाची गेली हजारो… Continue reading राज्यात गोसंवर्धन आयोग स्थापन करण्याची मागणी

शिरोली ग्रामपंचायतीवरील भ्रष्टाचाराचे आरोप धादांत खोटे

टोप (प्रतिनिधी) : शिरोली ग्रामपंचायतीवर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप धादांत खोटे आणि ग्रामस्थांची दिशाभूल करणारे आहेत. त्यांनी माहिती अधिकारातून खर्चाचे जे आकडे जाहीर केले, त्यापेक्षा जादा खर्च महाडिक आघाडीची सत्ता असताना झाला आहे. मग ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला असे कसे म्हणता येईल. निवडणुकीसाठी त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले असून, चौकशीकामी प्रशासनाला सर्व सहकार्य करणार आहे. आगामी काळात… Continue reading शिरोली ग्रामपंचायतीवरील भ्रष्टाचाराचे आरोप धादांत खोटे

मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी) : देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. दहशतवादी ड्रोन आणि छोट्या विमानांच्या साह्याने मुंबईत दहशतवादी हल्ले करू शकतात, असे सांगण्यात आले आहे. या माहितीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मिळालेल्या माहितनुसार, मुंबईत रिमोट कंट्रोल विमानातून हल्ल्याचा इशाराही आहे. मुंबईतील प्रमुख ठिकाण दहशतवाद्यांचे लक्ष्य नसून, दहशतवादी व्हीव्हीआयपींनाही… Continue reading मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता

डॉ. संजय पाटील यांचा इंडिया अॅग्री बिसनेस अवॉर्डने सन्मान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदेचे (कोल्हापूर) कुलपती, डॉ. संजय डी. पाटील यांना कृषी तंत्र विषयक उल्लेखनीय कार्यासाठी ‘इंडिया अॅग्रीबिझनेस अॅवार्ड-२०२२’ ने सन्मानित  करण्यात आले. केंद्रीय दुग्ध, पशुपालन व मत्स्य संवर्धन राज्यमंत्री संजीवकुमार बालियान व हरियाणाचे कृषिमंत्री जे. पी. दलाल यांच्या हस्ते डॉ. संजय… Continue reading डॉ. संजय पाटील यांचा इंडिया अॅग्री बिसनेस अवॉर्डने सन्मान

प्रतागडाच्या पायथ्याशी असणारी कबर हटवा : हिंदू संघटना 

सातारा (प्रतिनिधी) : सातारा येथील अफजल खानच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे हिंदू संघटनांनी अफझल खानाची कबरच हटवण्याची मागणी केली आहे. हिंदू संघटनांची ही मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी फेटाळून लावली आहे. अफझल खानाच्या कबरीला धक्का पोहोचू देणार नाही, असे शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत.… Continue reading प्रतागडाच्या पायथ्याशी असणारी कबर हटवा : हिंदू संघटना 

वाठार उड्डाणपुलाखाली जलवाहिनीचे काम सुरू

पेठवडगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावर वाठार येथील उड्डाणपुलाच्या खाली जलवाहिनी टाकण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाठार येथे उड्डाणपूल असून, या उड्डाण पुलाखालून मोठ्या प्रमाणावर वारणानगरला जाण्यासाठी वाहतूक सुरू असते; परंतु पावसाळ्यात या उड्डाणपुलाच्या खाली पाणी साठत असल्यामुळे वारंवार वाहतुकीला अडथळा येत होता. या उड्डाण पुलाखाली अनेकांनी हातगाड्या… Continue reading वाठार उड्डाणपुलाखाली जलवाहिनीचे काम सुरू

error: Content is protected !!