कुरुंदवाड (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात गायरान जमिनीवर वर्षानुवर्षे असलेल्या अतिक्रमणांबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिक्रमणे दूर करून या गायरान जमिनी मोकळ्या कराव्यात. अशा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, असे झाल्यास सामाजिक व्यवस्था आणि जनसामान्यांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे सरकारनेच ग्रामीण भागात गायरानामध्ये झालेली अतिक्रमणे कायम करण्याबाबत कायदा आणावा असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील… Continue reading ग्रामीण भागातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांना दिलासा द्यावा : आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर