महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे आदेश 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील मुदत संपलेल्या २३ महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. नव्या आदेशाप्रमाणे त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी संबंधित सर्व महानगरपालिकांना त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेतही  शहरातील  प्रभाग रचनेबाबत तयारी सुरू केली आहे. उपायुक्त रविकांत अडसूळ … Continue reading महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे आदेश 

शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही ? : खा. संजय राऊत म्हणाले…

मुंबई (प्रतिनिधी) : दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्यातील शिवसैनिकांच्या नजरा असतात. पण कोरोनामुळे गेल्या वर्षी दसरा मेळावा उत्साहात झाला नाही. त्यामुळे यंदा तरी मेळावा होणार का? असा प्रश्न असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मेळाव्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आज (बुधवार) ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले की, दसरा मेळावा नक्कीच होईल… Continue reading शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही ? : खा. संजय राऊत म्हणाले…

पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी : खा. धैर्यशील माने

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात या वर्षी अतिवृष्टी तसेच महापूरामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विशेष केंद्रीय पथक आज (मंगळवार) पाहणीसाठी आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्रीय पथकातील सदस्यांसोबत खा. धैर्यशील माने यांनी चर्चा केली. यावेळी केंद्र सरकारकडून नुकसानग्रस्तांना भरीव निधी मिळावा अशी मागणी खा. माने यांनी केली. यावेळी, महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर… Continue reading पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी : खा. धैर्यशील माने

प्रियांका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ इचलकरंजीत काँग्रेसतर्फे निदर्शने…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये झालेल्या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री मिश्रा यांचा मुलाविरोधात कठोर कारवाई करावी. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांची तात्काळ सुटका करण्यात यावी. या मागणीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेसतर्फे मलाबादे चौक येथे आज (मंगळवार) सायंकाळी निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच घडलेल्या… Continue reading प्रियांका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ इचलकरंजीत काँग्रेसतर्फे निदर्शने…

प्रियंका गांधींना ठेवलेल्या सीतापूर विश्रामगृहालाच घोषीत केले जेल   

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखीमपूर खेरी हिंसाचारानंतर शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. त्यांना सीतापूर विश्रामगृहात ठेवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले  आहेत. त्यामुळे सीतापूर विश्रामगृहालाच तात्पुरते जेल म्हणून घोषीत करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे रविवारी शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात ८ जण ठार… Continue reading प्रियंका गांधींना ठेवलेल्या सीतापूर विश्रामगृहालाच घोषीत केले जेल   

प्रियंका गांधीचे आंदोलन दडपण्यासाठी फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप बंद केलं : सोशल मीडियावर चर्चांना उधाण  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सोमवारी आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर दुसरीकडे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप हे काही तांत्रिक कारणांमुळे सोमवारी रात्री  तब्बल सहा तासांसाठी बंद झाले होते. आता यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर मोठा आरोप केला आहे. तर  प्रियंका… Continue reading प्रियंका गांधीचे आंदोलन दडपण्यासाठी फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप बंद केलं : सोशल मीडियावर चर्चांना उधाण  

…तोपर्यंत मला कसलाही धक्का लागणार नाही : ना. हसन मुश्रीफ  

कागल (प्रतिनिधी) : गोरगरीब सर्वसामान्य जनता हीच माझी खरी ताकद आहे. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जोपर्यंत या जनतेचे आशीर्वाद पाठबळ आणि परमेश्वराचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मला कसलाही धक्कासुद्धा लागणार नाही, असेही ते म्हणाले. कागलमधील बहुउद्देशीय हॉलमध्ये तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या २००… Continue reading …तोपर्यंत मला कसलाही धक्का लागणार नाही : ना. हसन मुश्रीफ  

एकदा उघडलेल्या शाळा बंद होऊ देऊ नका : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे जवळपास दीड वर्षे राज्यभरातील सर्व शाळा बंद होत्या. परंतु कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याने आजपासून (सोमवार) शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं विद्यार्थ्यांनी गजबजून गेली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.  मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षकांनी आरोग्याबाबत… Continue reading एकदा उघडलेल्या शाळा बंद होऊ देऊ नका : मुख्यमंत्री

राजू शेट्टींच्या ‘त्या’ इशाऱ्याला अजित पवारांचे उत्तर

सातारा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांचा दसरा कडू झाला, तर नेत्यांना दिवाळी गोड करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खा, राजू शेट्टी यांनी दिला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवार) साताऱ्यात उत्तर दिले. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात सातारा जिल्ह्याची आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी सांगितले… Continue reading राजू शेट्टींच्या ‘त्या’ इशाऱ्याला अजित पवारांचे उत्तर

…हे भाजपचे अधिकृत धोरण आहे का ? : खा. संजय राऊत 

मुंबई (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशमधील शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी झालेल्या हिंसाचारावर कोणी काही बोलणार आहे की नाही ? सध्या शेतकऱ्यांविरोधात सुरु असणारी क्रूर वागणूक हे भाजपचे अधिकृत धोरण आहे का ?, असा सवाल शिवसेना खा. संजय राऊत य़ांनी केला आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसाचारानंतर राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा… Continue reading …हे भाजपचे अधिकृत धोरण आहे का ? : खा. संजय राऊत 

error: Content is protected !!