आजोबा ८५ व्या वर्षी झाले बाप

अर्जेंटिना (वृत्तसंस्था) : आपण बाळाचे बाप झालो असून, आपल्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे, अशी माहिती ८५ वर्षांच्या अल्बर्टो कोर्मिलिएट यांनी दिली आहे. ॲस्टेफनिया फर्टिलिटी ट्रिटमेंटची मदत घेऊन या जोडप्याने मुलाला जन्म दिला आहे. प्रेम करायला वय नसते असे म्हणतात, मात्र आई किंवा बाप होण्याला नैसर्गिक मर्यादा असल्याचे अनेकदा दिसून येते. वाढत्या वयानुसार… Continue reading आजोबा ८५ व्या वर्षी झाले बाप

अभिमानास्पद ! भालाफेकीमध्ये नीरज चोप्राचा सुवर्णवेध… : देशभरात जल्लोष

टोकियो (वृत्तसंस्था) : येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने भारताला अॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देत इतिहास घडवला. या स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. नीरज चोप्राच्या या सुवर्णमयी कामगिरीमुळे सर्व देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. भारताला १३ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये हे सुवर्णपदक मिळाले आहे. यापूर्वी नेमबाजपटू अभिनव बिंद्राने २००८ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये… Continue reading अभिमानास्पद ! भालाफेकीमध्ये नीरज चोप्राचा सुवर्णवेध… : देशभरात जल्लोष

टोकियो ओलिंपिकमध्ये कुस्तीपटू बजरंगाची कमाल : कांस्यपदकावर कोरले नाव

टोकियो (वृत्तसंस्था) : येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याने फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदकावर नाव कोरले आहे. काही मिनिटांपूर्वी त्याने डी. नियाझबेकोव्ह याला ८-० असे पराजित केले आहे. सुरुवातीपासून नियाझबेकोव्ह याच्यावर वर्चस्व मिळवत त्याला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. बजरंगने चुका टाळून आणि आक्रमण व बचाव याचा सुरेख… Continue reading टोकियो ओलिंपिकमध्ये कुस्तीपटू बजरंगाची कमाल : कांस्यपदकावर कोरले नाव

कान्स महोत्सवात होणार ‘या’ मराठी चित्रपटाचा प्रिमीयर…   

मुंबई (प्रतिनिधी) : जगप्रसिद्ध आणि मानाची समजल्या जाणाऱ्या  ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात ‘भारत माझा देश आहे’ हा मराठी चित्रपट दाखवला जाणार आहे. सैनिकी परंपरा असलेल्या गावाच्या पार्श्वभूमीवरील कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग जाधव यांनी केले असून याचा प्रिमियर ८ जुलै रोजी या महोत्सवात होणार आहे. पांडुरंग कृष्णा जाधव यांनी आतापर्यंत दिग्दर्शित… Continue reading कान्स महोत्सवात होणार ‘या’ मराठी चित्रपटाचा प्रिमीयर…   

लंडनहून आलेल्या विमानातील काहीजण कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन आढळल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. लंडनहून रात्री दिल्लीत आलेल्या विमानात पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या विमानात एकूण २६६ जण होते. पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांचा नमुने संशोधनासाठी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC)कडे पाठवण्यात आले. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दिल्लीतील कोविड-१९ च्या… Continue reading लंडनहून आलेल्या विमानातील काहीजण कोरोना पॉझिटिव्ह

दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा दणदणीत विजय..

सिडनी (वृत्तसंस्था) : भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा दुसरा सामना भारताने जिंकला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला १९५ धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने १९.४ ओव्हरमध्ये हे लक्ष्य पूर्ण केले. भारताने ६ विकेटने दुसरा टी-२० सामना जिंकला आहे. टी-२० मालिकेतील भारताचा हा लागोपाठ दुसरा विजय आहे. भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत… Continue reading दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा दणदणीत विजय..

कोरोना लसीबाबत ‘सीरम’च्या आदर पूनावालांचा महत्त्वपूर्ण खुलासा…

पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सीरम इन्स्टिट्यूटला दिलेल्या भेटीत कोरोनावरील लस निर्मितीसह उत्पादनाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच कोरोनावरील लसीचे वितरण सर्वप्रथम आपल्या देशातच होणार आहे. सुरुवातीस १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लस देण्यात येईल, असा  महत्त्वपूर्ण खुलासा ‘सीरम’चे संचालक आदर पूनावालांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे लवकरच देशात ही लस उपलब्ध होणार असल्याची शक्यता… Continue reading कोरोना लसीबाबत ‘सीरम’च्या आदर पूनावालांचा महत्त्वपूर्ण खुलासा…

आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनलॉक – ५ अंतर्गत देशात विविध नियम लागू करून अनेक प्रकारच्या सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबरमध्ये ही सेवा ३० नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र… Continue reading आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय…

पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक : अनेक दहशतवाद्यांचा खातमा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणखी एक मोठी कारवाई केली आहे. ‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी छावण्या उदध्वस्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत अनेक अतिरेकी ठार झाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताची ही तिसरी मोठी कारवाई आहे. मात्र, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून आज कोणताही गोळीबार झालेला नाही, अशी प्रतिक्रिया सैन्यदलाच्या प्रवक्त्याने व्यक्त… Continue reading पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक : अनेक दहशतवाद्यांचा खातमा

मनमोहन सिंग अन् २६/११ हल्ल्याबाबत बराक ओबामांचा धक्कादायक दावा…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला चढवून अनेकांचे बळी घेतले, कोट्यवधींचे नुकसान केले. या वेळी देशभरात पाकिस्तानविरुद्ध अत्यंत संतापाची भावना असताना तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने या हल्ल्याचा निषेध करण्याशिवाय पाकिस्तानविरुद्ध कोणतीच कारवाई केली नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने असा कचखाऊपणा का दाखवला, याविषयी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा… Continue reading मनमोहन सिंग अन् २६/११ हल्ल्याबाबत बराक ओबामांचा धक्कादायक दावा…

error: Content is protected !!