काश्मीर ते कन्याकुमारी…, सुप्रिया सुळेंच्या सुनेत्रा पवारांना शुभेच्छा

पुणे : पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल केणार आहेत. महायुतीकडून बारामतीमधून सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर महाविकास आघाडीकडून बारामती मधून सुप्रिया सुळे, पुण्यातून रवींद्र धंगेकर आणि शिरूर मधून अमोल कोल्हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा… Continue reading काश्मीर ते कन्याकुमारी…, सुप्रिया सुळेंच्या सुनेत्रा पवारांना शुभेच्छा

…तर विशाल पाटलांवर पक्षशिस्त भंगाची कारवाई : नाना पटोले

सांगली : विशाल पाटलांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून  उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू. विशाल पाटलांनी पक्षशिस्त मोडली तर त्यांच्यावर पक्षशिस्त भंगाची कारवाई करू,असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. आम्ही अजूनही विशाल पाटलांना समजावत आहोत. यामध्ये आम्हाला यश मिळेल असं वाटत,असंही… Continue reading …तर विशाल पाटलांवर पक्षशिस्त भंगाची कारवाई : नाना पटोले

‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar addresses an NCP meeting | PTI

पुणे – सध्या लोकसभेचं पडघम वाजत आहे . काही दिवसांवर मतदान येऊन ठेपले आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार आपले एक वक्तव्य गळाशी आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये केलेली भाषण चर्चेत आहेत. या भाषणांमधून विरोधकांवर निशाणा साधताना अजित पवार यांनी केलेली वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात अडकताना पाहायला मिळत आहेत.… Continue reading ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवारीची माळ राणेंच्या गळ्यात

रत्नागिरी : महायुतीमधील अनेक जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दोन दिवसांपूर्वी भाजपची 12 वी यादी जाहीर झाली. यामध्ये सातारचे उदयनराजे भोसले यांचे नाव होते. परंतु रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा अजिन सुटलेला नव्हता. अखेर हा तिढा सोडविण्यात महायुतीला यश आलं आहे.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरुन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चांचं सत्र सुरू होतं. भाजपकडून नारायण राणे हे आपल्याला उमेदवारी… Continue reading रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवारीची माळ राणेंच्या गळ्यात

नेहरु, गांधी परिवारावर टीका करुन भाजप पाप लपवतंय ; महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

गोंदिया/मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली असून काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जनतेचा आशिर्वाद मिळाला आहे. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला लोकांनी अनेक गावातून हाकलून लावले. १० वर्षातील अत्याचारी कारभाराला जनता कंटाळली आहे. मोदी सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप असून विदर्भातील पाचही जागांवर इंडिया आघाडीच्या… Continue reading नेहरु, गांधी परिवारावर टीका करुन भाजप पाप लपवतंय ; महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

छगन भुजबळ – हेमंत गोडसे आमने सामने,यानंतर असं काही घडलं की …  

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट होताच शिवसेना  शिंदे गटाचे  नेते हेमंत गोडसे  यांनी त्यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. आज राम नवमी.रामनवमीनिमित्त हे दोन्ही नेते नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनाला आले होते. महायुतीत असलेले हे दोन्ही नेते नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तरीही या दोघांची भेट होऊन गोडसेंनी भुजबळांचे आशिर्वाद घेतल्यामुळे अनेकांच्या… Continue reading छगन भुजबळ – हेमंत गोडसे आमने सामने,यानंतर असं काही घडलं की …  

भाजपचा 400 चा नारा; तर राहूल गांधींचं भाजपच्या जागेबाबत भाकीत

गाझियाबाद : लोकसभा निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तप्त चालले आहे. भाजपने कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्ता मिळवायची यासाठी चंग बांधला आहे. यावेळी 400 चा एकदा पार करणार असे भाजप छातीठोकपणे सांगत आहे. पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपला मिळणाऱ्या जागांच्या संख्येबाबत मोठे भाकीत केले आहे. आज राहुल गांधी यांनी दावा केला की, यावेळी भाजपला केवळ 150… Continue reading भाजपचा 400 चा नारा; तर राहूल गांधींचं भाजपच्या जागेबाबत भाकीत

शिरोळ तालुक्यात पहिल्या वळीव पावसाची दमदार हजेरी

शिरोळ – जयसिंगपूर शिरोळसह परिसरात आज बुधवारी सायंकाळी पहिल्या वळीव पावसाने दमदार लावली हजेरी. दिवसभर वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. सायंकाळी चारच्या सुमारास अचानक गारांसह पावसाने हजेरी लावली. शिरोळ तालुक्यामध्ये दुपारी चार वाजता ढगांच्या गडगडाट व वादळासह झालेल्यां पावसाने हवेमध्ये गारवा निर्माण झाला. त्यामुळे उष्णतेने घायाळ झालेल्या नागरिकांना थोडा वेळ दिलासा मिळाला. तसेच हा पाऊस… Continue reading शिरोळ तालुक्यात पहिल्या वळीव पावसाची दमदार हजेरी

मोदी जनतेला कसली गॅरंटी देत आहेत?: संजय राऊत   

Shiv Sena leader Sanjay Raut addresses a press conference at Shiv Sena Bhawan. Express Photo *** Local Caption *** Shiv Sena leader Sanjay Raut addresses a press conference at Shiv Sena Bhawan. Express Photo

नागपूर : संजय राऊत नागपूरला आले असता त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः निवडून येतील, याची गॅरंटी नाही, मग ते जनतेला कसली गॅरंटी देत आहेत,असा सवाल करत त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी विजय हा इंडिया आघाडीचाच होणार, असा दावाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. यावेळी बोलताना राऊत… Continue reading मोदी जनतेला कसली गॅरंटी देत आहेत?: संजय राऊत   

…नाहीतर पाच वर्ष पुन्हा वाया जातील : विजय वडेट्टीवार

गडचिरोली: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारासाठी शेवटची रॅली चामोर्शी शहरात झाली. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मतदारांना अमिषाला बळी पडू नका, नाहीतर पाच वर्षे वाया जातील, असे ते म्हणले. प्रचाराच्या अंतिम दिवशी चामोर्शीत रॅली नंतर सांगता सभा पार पडली. सांगता सभेत… Continue reading …नाहीतर पाच वर्ष पुन्हा वाया जातील : विजय वडेट्टीवार

error: Content is protected !!