रत्नागिरी : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नारायण राणे यांनी केंद्रात मंत्रिपद मिळवलं.नारायण राणे आणि उद्धव ठाकरे याचं शाब्दिक युद्ध हे नेहमीच चालू असत. दोघेही एकमेकांवर टीका करत असतात. राणे ठाकरेंबाबत काही खळबळजनक दावे देखील करतात. आता रत्नागिरीतील सभेत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंबाबत आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. “उद्धव ठाकरे यांनी आयुष्यात सर्वात जास्त त्रास … Continue reading मातोश्रीतून पळून गेलेल्या उद्धव ठाकरेंना मीच परत आणलं ; नारायण राणेंचा दावा