गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत असून कांही अंशी त्यात यश येऊ लागले आहे. पण गडहिंग्लज तालुक्यातील कांही शहरी भागाशी सतत संपर्क येणाऱ्या खेड्यापाड्यात अद्यापही सातत्याने बाधीत रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आता ही साखळी तोडण्यासाठी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाचे रूपांतर लोकचळवळीत करा अशी सूचना गटविकास अधिकारी… Continue reading ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाची ‘लोकचळवळ’ व्हावी : शरद मगर