सचिन वाझे यांचे निलंबन, पोलीस दलातील बदल्या, वाढती गुन्हेगारी आदी मुद्द्यांवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य सरकारवर खरमरीत टीका केली.
सचिन वाझे यांचे निलंबन, पोलीस दलातील बदल्या, वाढती गुन्हेगारी आदी मुद्द्यांवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य सरकारवर खरमरीत टीका केली.