लॉकडाऊन काळातील वीजबिलाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी अतिशय आक्रमक पवित्र घेत सरकारला इशारा दिला आहे.