कोल्हापूर शहरासह विविध प्रश्न केवळ ना. सतेज पाटील यांचेमुळेच मार्गी लागले आहेत. त्यामुळे ते जिल्ह्याचे खऱ्या अर्थाने पालक असल्याच्या भावना माजी नगरसेवक राहुल माने यांनी व्यक्त केल्या.