कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बुधवार रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात वास्तव्याला असलेल्या परप्रांतीयांनी गावी जाण्यासाठी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी केली.