पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेन्शनधारकांसाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक असते. अन्यथा पेन्शन मिळण्यात अडथळा येईल. नोव्हेंबरमध्ये हे तुमच्या हयात असण्याचा दाखल अर्थात जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागते. ऑफलाइन पद्धतीने लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याचा कालावधी १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत आहे. मात्र, ऑनलाइन माध्यमातून कधीही लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता. सर्टिफिकेट जमा केल्यानंतर वर्षभरासाठी… Continue reading पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी..!

पालकांसाठी महत्त्वाची बातमी..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहेत. परिणामी बर्‍याच राज्यांनी शाळा, महाविद्यालये  सुरू करण्यास सुरुवात केली आहे. काही राज्यांनी शाळा सुरूही केल्या आहेत. महाराष्ट्र राज्याने २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, यात दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील कोरोना संदर्भातील रिपोर्टने पालकांची चिंता वाढवली आहे. एम्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सर्व… Continue reading पालकांसाठी महत्त्वाची बातमी..!

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त…

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोरोनामुक्त झाले आहेत. आज (बुधवार) काही वेळापूर्वीच त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २४ ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयाच्या बाहेर येताच देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून सगळ्यांना अभिवादनही केलं. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आणि माजी मंत्री गिरीश महाजनही… Continue reading माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त…

भाजप नेता म्हणतो, ‘मला पोलिसांनी उचलून फेकलं…’

मुंबई (प्रतिनिधी) : रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना आज (बुधवार) रायगड पोलिसांनी अटक केली. गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यासह केंद्रातील भाजपा नेते आक्रमक झाले असून त्यांनी ठाकरे सरकारवर जहरी टीका केलीय. अर्णव गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग पोलीस ठाण्यात गेलो असताना पोलिसांनी परवानगी नाकारली आणि आपल्याला उचलून बाजूला फेकलं असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या… Continue reading भाजप नेता म्हणतो, ‘मला पोलिसांनी उचलून फेकलं…’

पुलवामा हल्ल्याच्या कबुलीवरून पाकिस्तानचे घुमजाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबाबत जाहीर कबुली देणाऱ्या पाकिस्तानाने आपल्या विधानावरुन कोलांडउडी घेतली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पुलवामा येथे पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर दिल्याचे पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत सांगितले होते. आता फवाद यांनी या विधानावरून घुमजाव केले आहे. फवाद म्हणाले की, २६ फेब्रुवारीला भारताकडून झालेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने दिलेल्या… Continue reading पुलवामा हल्ल्याच्या कबुलीवरून पाकिस्तानचे घुमजाव

होय, पुलवामा हल्ला आमच्या सरकारचं कृत्य ! : पाकिस्तानी मंत्र्याची कबुली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गतवर्षी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेला दहशतवादी हल्ला हे इम्रान खान सरकारचं कृत्य असल्याची निर्लज्ज कबुली पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी आज (गुरुवार) पाकिस्तानी संसदेत दिली आहे. पुलवामा हल्ला हे पाकिस्तानचं यश आहे. पुलवामा हल्ल्याचं श्रेय फवाद चौधरी यांनी त्यांचा पक्ष पीटीआय आणि इम्रान खान यांना… Continue reading होय, पुलवामा हल्ला आमच्या सरकारचं कृत्य ! : पाकिस्तानी मंत्र्याची कबुली

केंद्र सरकारने वाढवली अनलॉक – ५ ची मुदत…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने आज (मंगळवार) अनलॉक – ५ ची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवल्याची घोषणा केली. त्यामुळे सध्या जी काही बंधने आहेत तीच पुढील महिनाभर कायम राहणार आहेत. कोरोनाची साथ संपलेली नाही त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात कडक लॉकडाऊन सुरूच असेल असही केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. अनलॉकच्या… Continue reading केंद्र सरकारने वाढवली अनलॉक – ५ ची मुदत…

‘त्या’साठीच संसदेसमोर आंदोलन : राजू शेट्टींचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने मंजूर केलेले तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे देशभरातील शेतकरी २६ व २७ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे संसदेसमोर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनास देशभरातील असंख्य शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दिल्लीत आज (मंगळवार) विविध शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.… Continue reading ‘त्या’साठीच संसदेसमोर आंदोलन : राजू शेट्टींचा इशारा

पूर, अतिवृष्टीधारकांसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर  

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील पूर, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी, नागरिकांसाठी राज्य सरकारने आज (शुक्रवार) १० हजार कोटींची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली. ही मदत खरडून गेलेल्या शेती आणि शेतीच्या नुकसानीसाठी असणार आहे. दिवाळीपर्यंत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत पोहोच करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आज मुख्यमंत्री… Continue reading पूर, अतिवृष्टीधारकांसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर  

युआयडीआयने आधार कार्डचे बदलले स्वरूप…

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : यूआयडीआयने आता आधार कार्डचे स्वरूप बदलले आहे. नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी पीव्हीसी कार्ड देण्यात येणार आहे. एटीएम प्रमाणे दिसणारे कार्ड मिळणार आहे. हे पन्नास रुपयांत ऑनलाइन मागवता येणार आहे. ऑर्डर केल्यानंतर पाच दिवसांत कार्ड घरपोच मिळणार आहे. यासंबंधी यूआयडीएआयने ट्विटरवर माहिती दिली आहे. नवीन पीव्हीसी आधार कार्डसाठी यूआयडीआयच्या वेबसाइटवर जावे लागेल. त्या ठिकाणी… Continue reading युआयडीआयने आधार कार्डचे बदलले स्वरूप…

error: Content is protected !!