श्री क्षेत्र महाबळेश्वर इथं सापडला ऐतिहासीक ठेवा…

सातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्याचा ‘राजधानी सातारा’ असा उल्लेख केला जातो. इथल्या अनेक ऐतिहासिक संदर्भाचा दाखलाही दिला जातो. याच साताऱ्यातून आता इतिहासाची साक्ष असणाऱ्या अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्यामुळं इतिहास अभ्यासकही हैराण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्री क्षेत्र महाबळेश्वर इथं ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूंचं निरीक्षण आणि अभ्यास करताना मुयुरेश मोरे या फलटणच्या अभ्यासकांना… Continue reading श्री क्षेत्र महाबळेश्वर इथं सापडला ऐतिहासीक ठेवा…

बार असोसिएशनच्या कार्यकारणीने घेतली आ. राजेश क्षीरसागरांची भेट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (रविवार) बार असोसिएशनच्या कार्यकारिणीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची सर्किट हाऊस येथे भेट घेतली. तसेच सर्किट बेंचबाबत राज्य शासनाने मुख्य न्यायाधीशांकडे प्रस्ताव पाठवावा यासाठी पाठपुरावा करण्याबाबत विनंती केली. तसेच न्यायालय आवारातील कार पार्किंगसाठी शेड बांधणे, महिला विभागासाठी संगणक मिळावेत आणि न्यायालय आवारातील खराब रस्त्याची दुरुस्ती करणेबाबत सूचना… Continue reading बार असोसिएशनच्या कार्यकारणीने घेतली आ. राजेश क्षीरसागरांची भेट…

कैलास मानसरोवर यात्रा : सहज सेवा ट्रस्टतर्फे मोफत मार्गदर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोव्हिड व भारत चीन सीमा वादामुळे स्थगित असलेली कैलास मानसरोवर यात्रा पाच वर्षानंतर या वर्षापासून सुरू होत आहे.कैलास मानस सरोवर यात्रेचे नियोजन भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत केलेले असते. या वर्षाच्या यात्रेची जाहिरात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत इंटरनेटवरून प्रसिद्ध झालेली आहे. http:/kmy.gov.in. यावर्षी ही यात्रा उत्तराखंडातील लीपुलेख पास वरून व सिक्कीम मधील नाथुला… Continue reading कैलास मानसरोवर यात्रा : सहज सेवा ट्रस्टतर्फे मोफत मार्गदर्शन

पाकिस्तान करतय सायबर अटॅक : ‘या’ फाईल्सवर क्लिक करु नका

मुंबई (प्रतिनिधी) : ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती अद्याप सुरूच आहेत. युद्धविरामाच्या घोषणेनंतर अवघ्या तीन तासातच पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्नदेखील करण्यात आला. भारतीय लष्कराने मात्र पाकिस्तानचे सर्व मनसुबे उधळुन लावले असून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळं पाकिस्तानने आता भलतेच मार्ग शोधून भारताविरोधात वापरण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान आता सायबर आघाडीवर भारताला… Continue reading पाकिस्तान करतय सायबर अटॅक : ‘या’ फाईल्सवर क्लिक करु नका

चुये येथील जलजीवनचे काम रखडले…

दिंडनेर्ली ( प्रतिनिधी ) : ग्रामीण भागातील जनतेला पुरेसे आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जलजीवन अभियानांतर्गत सुरु करण्यात आलेलया कामांची मुदत संपत आली असताना चुये (ता. करवीर ) येथील जलजीवनचे काम गेल्या दोन वर्षी पासून रखडले आहे.या कामांची सुरुवात मार्च 2023 मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी ठराविक गल्लीत पाईप घालण्याचे… Continue reading चुये येथील जलजीवनचे काम रखडले…

सायकलवरून छत्रपती शिवाजी महाराजांचे साडेतीनशे गड-किल्ले मोहिमेची प्रेरणादायी सुरुवात

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : उत्तराखंड येथून आलेले युवक कार्तिक सिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असीम प्रेम आणि निष्ठा व्यक्त करत एक अद्वितीय आणि प्रेरणादायी मोहिम हाती घेतली आहे. त्यांनी सायकलवरून छत्रपती शिवाजी महाराजांचे साडेतीनशे गड-किल्ले पादाक्रांत करण्याचा संकल्प केला असून, आतापर्यंत त्यांनी ५२ किल्ल्यांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. सध्या ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा,… Continue reading सायकलवरून छत्रपती शिवाजी महाराजांचे साडेतीनशे गड-किल्ले मोहिमेची प्रेरणादायी सुरुवात

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात मुंबईतील जवान मुरली नाईक शहीद…

मुंबई (प्रतिनिधी) : पेहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणे उद्धस्त केली. यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमारेषेजवळील गावांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्य दलाचे 2 जवान शहीद झाले आहेत. यातील मुरली नाईक हे मुंबईतील घाटकोपरचे रहिवासी होते. ते मूळचे आंध्र प्रदेशचे होते. शहीद जवान मुरली नाईक यांना… Continue reading पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात मुंबईतील जवान मुरली नाईक शहीद…

पाकिस्तान करतय सोशल मिडीयावर फेक बातम्या…

मुंबई (प्रतिनिधी) : भारताकडून तोंडघशी पडल्यानंतर पाकिस्ताननं सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा प्रोपोगंडा सुरु केलाय. खोट्या बातम्या दाखवून पाकिस्तानी लोकांची दिशाभूल केली जातेय. हा खोटारडेपणा एवढा टोकाला गेलाय की मुंबईतल्या धारावीतल्या आगीचा व्हिडिओ दाखवून तो हल्ला भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न पाकिस्तान करतंय. भारत-पाकिस्तान तणावामुळे युद्धजन्य परिस्थितीत, सोशल मीडियावर काहीही चुकीचे पोस्ट केले जाऊ नये यासाठी भारतात यंत्रणेनं… Continue reading पाकिस्तान करतय सोशल मिडीयावर फेक बातम्या…

देशभरातील एटीएम दोन ते तीन दिवस बंद : व्हायरल सत्य समोर

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही सीमेंवर तणाव वाढत चालला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर काही फेक न्यूज व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज चांगलाच व्हायरल होतोय तो म्हणजे, देशातील एटीएम दोन ते तीन दिवसांपासून बंद राहणार आहेत..? तुम्हालादेखील हा मेसेज आला असेल तर… Continue reading देशभरातील एटीएम दोन ते तीन दिवस बंद : व्हायरल सत्य समोर

‘ऑपरेशन सिंदूर’चे टायटल मिळवण्यासाठी 15 हून अधिक अर्ज दाखल…

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली आहेत. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणाऱ्या या कारवाईवर आधारित चित्रपट तयार करण्यासाठी अनेक स्टुडिओंमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे शीर्षक मिळवण्यासाठी ‘टी-सीरीज’, ‘झी स्टुडिओज’, ‘महावीर जैन फिल्म्स’, मधुर भांडारकर, अशोक पंडित यांच्यासह एकूण 15 हून अधिक… Continue reading ‘ऑपरेशन सिंदूर’चे टायटल मिळवण्यासाठी 15 हून अधिक अर्ज दाखल…

error: Content is protected !!