कोतोली (प्रतिनिधी) : धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी केलेल्या तिरपण (ता. पन्हाळा) येथील ६० वर्षीय महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. येथील सरसाबाई पांडुरंग माने या आपल्या जुन्या घरातील जनावरांच्या शेडामध्ये सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गेल्या होत्या. जनावरांच्या शेडमधील सर्व कामे आटपून कपडे धुतली व ती कपडे घराच्या भिंती… Continue reading तिरपण येथील महिलेचा शॉक लागून मृत्यू