धर्मवीर की स्वराज्यरक्षक वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असे विधान केले होते. अजित पवार यांच्या विधानानंतर राज्यात भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी टीका केली. तसेच अजित पवार यांच्याविरोधात आंदोलनही करण्यात आले. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.… Continue reading धर्मवीर की स्वराज्यरक्षक वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी खरेदीला जोर

मुंबई : नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे शेअर बाजार वधारला. शेअर बाजारातील तेजीमुळे सेन्सेक्स निर्देशांकाने ६१ हजार अंकांचा टप्पा ओलांडला. शेअर बाजारातील व्यवहार बंद झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३२७ अंकांच्या तेजीसह ६१,१६८ अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ९२ अंकांच्या तेजीसह १८,१९७… Continue reading नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी खरेदीला जोर

औरंगजेब क्रूर न्हवता :जितेंद्र आव्हाड

मुंबई  (प्रतिनिधी) : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानानंतर सारवासारव करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यात बोलताना ते म्हणले ‘संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदीर होते, ते औरंगजेबाने तोडले नाही, तो क्रूर असता तर त्याने विष्णूचे मंदीर तोडले असते ना,’ असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले. या विधानामुळे वाद… Continue reading औरंगजेब क्रूर न्हवता :जितेंद्र आव्हाड

अजित पवारांच्या विधानानंतर भाजपसह शिंदे गट आक्रमक

मुंबई (प्रतिनिधी) : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते, असे विधान केले. त्या विधानानंतर शिंदे गट व भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. राज्यभरात गेल्या काही महिन्यांपासून विविध नेत्यांनी केलेल्या महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यांमुळे हा राजकीय मुद्दा बनून गाजत आहेत. सत्ताधारी मंडळींविरुद्ध… Continue reading अजित पवारांच्या विधानानंतर भाजपसह शिंदे गट आक्रमक

ऋषभ पंतची कार जळून खाक

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय टीमचा खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात पंत जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे. पंतला आता डेहराडून येथील रुग्णालयात हलवण्यात आले  आहे. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडहून दिल्लीला जात होता. अचानक कार अनियंत्रित झाली आणि… Continue reading ऋषभ पंतची कार जळून खाक

शेअरबाजारात विक्रीनंतर खरेदीचा जोर

मुंबई : भारतीय शेअर बाजारासाठी (Indian Share Market) आजचा दिवस चांगलाच ठरला. च्या दिवशी बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली होती. मात्र, त्यानंतर बाजारात खरेदीचा ओघ वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात तेजी दिसून आली. बँकिंग आणि आयटी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २२३अंकांनी वधारत ६,१३३.८८ अंकांवर… Continue reading शेअरबाजारात विक्रीनंतर खरेदीचा जोर

नवीन वर्षात प्रत्येक गावात पोहोचणार जिओ 5G नेटवर्क

मुंबई (प्रतिनिधी) : यंदाच्या वर्षी १ ऑक्टोबर २०२२  या दिवशी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर झालेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसच्या सहाव्या आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात 5G नेटवर्क लाँच केल्याची अधिकृत घोषणा केली. 5G नेटवर्क कमालीचा स्पीड, लोअर लेटन्सी आणि डेटा नेटवर्कला अधिक सक्षम करतं. त्यामुळे देशात 5G नेटवर्कची गरज भासू लागली होती. सध्या भारतातील मोजक्या शहरांमध्ये रिलायन्स… Continue reading नवीन वर्षात प्रत्येक गावात पोहोचणार जिओ 5G नेटवर्क

महापुरुषांच्या अपमानावरून अजित पवार आक्रमक

मुंबई (प्रतिनिधी) :  महापुरूषांच्या अपमानावरून विरोधी पक्षनेते अजित पवार अधिवेशनात आज आक्रमक झाले. कोणत्याही महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही. जे चुकतील त्यांना कायद्याचा बडगा दाखवा, यांना तुरुंगात टाका, पदावरून हाकालपट्टी करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली. अधिवेशनात अंतीम आठवडा प्रस्तावावर अजित पवार बोलत होते. “सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांचे सरकार आले आहे. मात्र… Continue reading महापुरुषांच्या अपमानावरून अजित पवार आक्रमक

मोठ्या उसळी नंतर शेअरबाजार बंद  

मुंबई : भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या सत्रातील वाढीसह बंद झाला. आज धातू बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. व्यवहार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३६१ अंकांनी म्हणजेच ०.६० टक्क्यांनी वाढून ६०,९२७ अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ११७.७० अंकांनी म्हणजेच ०.६५ टक्क्यांनी वाढून १८,१३२ अंकांवर बंद झाला.  भारतीय बाजारपेठेतील… Continue reading मोठ्या उसळी नंतर शेअरबाजार बंद  

अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.  देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून उद्या सुटका होणार आहे. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने १२  डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता.… Continue reading अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

error: Content is protected !!