जि.प. आणि पं.स. ची आरक्षण सोडत स्थगित

मुंबई : राज्यातील २५ जिल्हा परिषदा व २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ५ जुलै रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता. स्थानिक… Continue reading जि.प. आणि पं.स. ची आरक्षण सोडत स्थगित

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणार : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही. याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही. याबाबतचा शासन निर्णय त्वरित काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन… Continue reading अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणार : मुख्यमंत्री

राज्यात पावसाचा धुमाकूळ, ‘अलमट्टी’तून  ७५ हजार क्युसेस विसर्ग

मुंबई (प्रतिनिधी) : पूर्ण राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थितीही उद्भवली आहे. मुंबईसह उपनगरांतही पावसाचा जोर वाढला आहे. शहरात सखल भागांत पाणी साचले आहे. एकीकडे सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू असताना दुसरीकडे मुंबईच्या समुद्रालाही उधाण आल आहे. मुंबईच्या समुद्रात सध्या ४.४७ मीटर्सपर्यंत उंच लाटा उसळताना दिसत आहेत. गुजरातमध्ये गेल्या २४  तासांत… Continue reading राज्यात पावसाचा धुमाकूळ, ‘अलमट्टी’तून  ७५ हजार क्युसेस विसर्ग

शिवसेनेचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा ?

मुंबई (प्रतिनिधी) :  राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा देणार असल्याचे आता जवळजवळ निश्चित झाल्याचे समजते. याबाबतचे संकेत स्वत: संजय राऊत यांनी आज (१२ जुलै) माध्यमांशी बोलताना दिले आहेत. खासदारांचा वाढता दबाव लक्षात घेता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते; मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.… Continue reading शिवसेनेचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा ?

उद्धव ठाकरे यांना शरद पवार जवळचे झालेत : केसरकर

मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांना शरद पवार हे जवळचे झाले असून, त्यांना आम्ही दूरचे झालो आहोत, अशी खंत शिवसेनेच्या बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी आता शरद पवार हवेत की, आपले शिवसैनिक हवे याचा निर्णय घ्यायचा असल्याचेही केसरकर यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाने सोमवारी दिलेल्या निर्देशानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी… Continue reading उद्धव ठाकरे यांना शरद पवार जवळचे झालेत : केसरकर

आदित्य ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रीय बालहक्क आयोगाने मुंबई पोलिसांना युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. आदित्य ठाकरे यांच्यावर आरे बचाव आंदोलनात मुलांचा मजूर म्हणून वापर केल्याचा आरोप आहे. आयोगाच्या या निर्देशांमुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने मुंबईची फुफ्फुसे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरे जंगलात मेट्रो कारशेड उभारण्याचा… Continue reading आदित्य ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा

निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी २७ टक्के ओबीसी उमेदवार देणार

मुंबई (प्रतिनिधी) : येत्या काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये २७ टक्के ओबीसी उमेदवार देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. याबाबत ट्विट करुन त्यांनी माहिती दिली. पाटील यांनी म्हटले, ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७… Continue reading निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी २७ टक्के ओबीसी उमेदवार देणार

उद्धव ठाकरेंच्या बैठकीला ७ खासदार गैरहजर

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या खासदारांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि राष्ट्रपती निवडणूक या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सोमवारच्या बैठकीला एकूण १९ लोकसभा खासदारांपैकी १२ खासदार बैठकीला उपस्थित, तर ७ खासदार गैरहजर होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षाचे एक-दोन नव्हे, तर तब्बल १४… Continue reading उद्धव ठाकरेंच्या बैठकीला ७ खासदार गैरहजर

सुप्रीम कोर्टाच्या फैसल्याचे होणारे परिणाम

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर प्रकरण कोर्टात गेल्याने सुप्रीम कोर्टाच्या फैसल्याचे तीन परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारने विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे; पण सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदारांना दिलासा मिळाला नाही, तर त्याचा थेट परिणाम या सरकारच्या स्थैर्याला बसेल. यामुळेच मुख्यमंत्री शिंदे यांनी आतापर्यंत… Continue reading सुप्रीम कोर्टाच्या फैसल्याचे होणारे परिणाम

आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस : मनसेची पोस्ट

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘संपलेला पक्ष’ म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस झाले आणि चिन्हदेखील गमवण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये! ‘शिल्लकसेना’, अशी पोस्ट मनसेकडून पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगली ढवळून… Continue reading आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस : मनसेची पोस्ट

error: Content is protected !!