गडहिंग्लज (चैतन्य तंबद) : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या. मात्र युजीसीने (UGC) अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे हे बंधनकारक राहील असे सांगितले. या सर्व गोंधळात भरडले जात होते ते म्हणजे अंतिम वर्षाचे सर्व विद्यार्थी. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने असे आदेश दिले… Continue reading अंतिम वर्षाच्या परीक्षेला आंदोलनाचे ग्रहण