मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. तरी राज्यातील शाळा दिवाळी नंतरच सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्या-टप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी… Continue reading शाळा कधी सुरू होणार याबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या…